Friday, 23 April 2021

बी.ए. भाग 2 सेमिस्टर 4 पेपर क्रमांक 5 आधुनिक सामाजिक मानसशास्त्र

 

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

बी.. भाग 2 सेमिस्टर 4

पेपर क्रमांक 5 आधुनिक सामाजिक मानसशास्त्र

टॉपक 1 आकर्षण

इतरांना आवडण्याचे अंतर्गत स्त्रोत/ घटक

अ)    मानवी अस्तित्वासाठी सहवास प्रेरणेचे महत्व

आ)  भावनांची भूमिका

आकर्षणाचे बाह्य स्त्रोत / घटक / साधने

अ)    जवळीकतेची शक्ती

आ)  शारीरिक सौंदर्य

सामाजिक आंतरक्रिया वर आधारित आवडीचे / आकर्षणाचे/ स्त्रोत / घटक

अ)       सारखेपणा  / साधर्मे

आ)     परस्परांना आवडने किंवा नापसंत करणे

इ)         सामाजिक कौशल्य

ई)         व्यक्तिमत्व आणि आवड ( आकर्षण )

टॉपिक 2 सामाजिक प्रभाव

   अनुसारिता

अ)    सामाजिक दबाव / प्रभाव - अपरिवर्तनीय शक्ती

आ)  सामाजिक मापदंड / मानके / नियम कसे उदयास येतात ?

इ)      अनुसारीते वर परिणाम करणारे घटक

ई)      अनुसारीतेचा सामाजिक आधार / पाया

उ)     अनुसारीतेनुसर  नियमानुसार  न वागण्याची कारणे अ - अनुसरितेची कारणे

अनुपालन

अ)    अनुपालनाची अधोरेखित / मूलभूत तत्वे

आ)  मैत्री किंवा आवड यावर आधारित क्लुप्त्या / तंत्रे

इ)      सातत्य किंवा बांधिलकी (वचनपूर्तता) आधारित तंत्रे

ई)      परस्परपूरक ते वर आधारित तंत्रे

टॉपिक 3 समाजाभिमुख वर्तन

   लोक मदत का करतात

अ)    तदअनुभूती - परहित वृत्ती

आ)  नकारात्मक मनस्थितीतून सुटका

इ)      तद अनुभूती युक्त आनंद

मदत करण्याची प्रवृत्ती वाढविणारे व कमी करणारे घटक

अ)    समाजाभिमुख वर्तनात वाढ करणारे घटक

आ)  मदत कमी करणारे घटक

जनहीत निधी / जनसहयोग निधी: समाजशील/ समाजाभिमुख वर्तनाचा नवा प्रकार

अ)    भावना व समाजाभिमुख वर्तन

आ)  लिंग आणि समाजाभिमुख वर्तन

अखेरचा विचार : समाजाभिमुख वर्तनाने आणि आक्रमकता विरोधी आहेत का ?

      टॉपिक 4 आक्रमन

आक्रमकतेची दृष्टिकोण / सिद्धांत

अ)    जैविक घटकांची भूमिका

आ)  प्रचोदना /प्रेरणा सिद्धांत

इ)      आक्रमणाचे आधुनिक सिद्धांत

 मानवी आक्रमणाची कारणे

अ)    आक्रमणाचे मूलभूत स्त्रोत

आ)  आक्रमणाची सामाजिक कारणे

इ)      आक्रमणाची परिस्थितीजन्य निर्धारके / कारणे

आक्रमणाचे प्रतिबंधन आणि नियंत्रण

अ)    शिक्षा  ब) स्व नियंत्रण  क) विरेचन

ड) आनक्रमाक विचार  करून आक्रमण कमी करणे

 

 

 

ए भाग 1 सेमिस्टर 2 / पेपर क्रमांक 2 सामान्य मानसशास्त्र

 

          राधानगरी महाविद्यालय राधानगरी

             बी ए भाग 1 सेमिस्टर 2

            पेपर क्रमांक 2 सामान्य मानसशास्त्र

टॉपिक 1 बुद्धिमत्ता

         बुद्धिमत्ता म्हणजे काय

    बुद्धिमत्तेचे सिद्धांत

अ)    प्रवाही आणि स्पस्टिक सादृश्य बुद्धिमत्ता

आ)  गार्डनर यांची बहुविध बुद्धिमत्ता

   व्यवहारिक आणि भावनिक बुद्धिमत्ता

 बुद्धिमत्तेचे मूल्यमापन

अ)    बिने आणि बुद्धिमत्ता चाचणीयांचा विकास

आ)  समकालीन बुद्धिमत्ता चाचणी

टॉपिक 2  प्रेरणा

         प्रेरणेचा अभ्यास

अ)    सहजप्रवृत्ती दृष्टिकोन

आ)  प्रचोदना दृष्टिकोन

इ)      जागरण दृष्टीकोन

ई)      प्रलोभन दृष्टिकोन

उ)     बोधानिक दृष्टिकोन

मानवी गरजा आणि प्रेरणा

अ)    भूक आणि खाण्याच्या मागील प्रेरणा

आ)  संपादनाची गरज

इ)      स्लंग्नतेची गरज

ई)      प्रभुत्वतेची गरज

 

 

टॉपिक 3  भावना

भावनिक अनुभव समजून घेणे

अ)    भावनेची कार्य

आ)  भावनांचा विस्तार निश्चित करणे

भावनेचा उगम / मूळ

अ)    जेम्स ल्याग सिद्धांत

आ)  कॅनन बर्ड  सिद्धांत

इ)      शॉकटर सिंगर  सिद्धांत

ई)      भावनेचे मज्जा शास्त्र या संदर्भात सद्यकालीन दृष्टिकोन

उ)     बहुविध भावनांचा दृष्टिकोनाचा अर्थ

 

4 व्यक्तिमत्व

व्यक्तीमत्वाचे मनोगतीक दृष्टिकोण सिद्धांत

अ)    फ्रॉईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत

आ)  गुण दृष्टिकोन / सिद्धांत

इ)      अध्ययन दृष्टिकोन सिद्धांत

 व्यक्तीमत्त्व मूल्यमापन

अ)    व्यक्तिमत्वाची स्व निवेदन मापने

आ)  प्रक्षेपण पद्धती

इ)      वरतनिकनिक मूल्यमापन

 

 

बी.ए. भाग २ सञ ४ मराठी अभ्यासक्रमपञिका ६ पाठ्यपुस्तक जुगाड (कादंबरी)

 बी.ए. भाग २

सञ  ४

मराठी अभ्यासक्रमपञिका  ६

पाठ्यपुस्तक जुगाड (कादंबरी)

           किरण गुरव

विषय प्राध्यापक  प्रा. बी. के पाटील

 योग्य पर्याय निवडा

१ एखादी कंपनी कामगार कमी करताना सर्वात आधी कोणत्या विभागाचे कामगार कमी करते असे डिसुझा म्हणाला?

अ)व्वालिटी कंट्रोल

ब)प्राॅडक्शन

क)पॅकेजिंग

ड)मेनटेन्स

२ चिंचोळ्या मयसभेत चहा चा अर्थ काय होतो असे डिसुझा शशाला म्हणाला?

अ)काॅफी

ब)काळा चहा

बिअर

ड)व्हिस्की

३ माणसाला आतूनच सुंदर बनवणारी कोणती गोष्ट आहे असं शशाला प्रकर्षाने वाटले ?

अ)गोरा रंग

ब) रेखीव नाक- डोळे

क)सकारात्मक विचार

ड)आत्मविश्वास

४ पुण्यात असताना शशा कोणत्या मेसमध्ये जेवायला जात असे?

अ)श्री मेस

 ब)भोपे मेस

क)खंदारे मेस

ड)श्रीराम मेस

५ भोपे मेसमधील जेवणाचे वर्णन करताना शशा तेथील वरणाबाबत काय म्हणतो ?

 अ)सडपातळ वरण

ब)कांद्याचे वरण

क)पाणीदार वरण

ड)वरणरहित वरण

६ दुचाकी व चारचाकी वाहनं बनविणारं देशातलं एक अग्रगन्य  केंद्र  कोणतं आहे असं शशा म्हणतो ?

अ)दिल्ली

ब)हरियाणा

क)चेन्नई

ड)पुणे

७ पुण्यातील रस्त्यावर अद्याप अस्तित्व टीकवणार्‍या आणि चाकांचा जुनाट उपयोग ठरतील अशा प्राचीन वाटणार्‍या कोणत्या वाहनाचा उल्लेख किरण गुरव  यांनी केला आहे?

अ)ट्रक

ब) टांगे

हातगाड्या

ड)बग्या

८ हातगाड्यांना इंधन म्हणून काय लागते असे किरण गुरव यांना वाटते ?

अ)डिझेल

ब)तेल

क)घाम

ड)हवा

९ सासवडच्या कोणत्या कंपनीत जा असे इनकाॅमच्या चिखलीकर यांनी शशाला सांगितले?

अ)कल्पना टूल्स

ब)शारदा टूल्स

क)मंगल टूल्स

ड)जया टूल्स

१० डुणूंगसाहेब यांच्या सासवडच्या कंपनीचे नाव काय होते ?

अ)कल्पना टूल्स

ब)शारदा टूल्स

क)मंगल टूल्स

ड)जया टूल्स

टिप-वरील उत्तरांचे योग्य पर्यांय ठळक अक्षरात आहेत

History/ प्रश्नपत्रिका बीए भाग दोन पेपर क्रमांक पाच

 प्रश्नपत्रिका बीए भाग दोन पेपर क्रमांक पाच

१. यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मवृत्ता चे नाव काय?

अ. कर्हेचे पाणी 

ब. उगवता सूर्य 

क. कृष्णाकाठ 

ड. माझा प्रवास

२. मराठी व गुजराती द्विभाषिकाचे पहिले मुख्यमंत्री कोण?

 अ. यशवंतराव चव्हाण 

ब. वसंतदादा पाटील 

क. शरद पवार 

ड. विलासराव देशमुख

३. प्र. के. अत्रे यांच्या आत्मवृत्ता चे नाव काय?

असा मी असामी

मी कसा घडलो

कर्हेचे पाणी 

नाच ग घुमा

४. महाराष्ट्रात विनाअनुदान शिक्षण संस्थांची सुरुवात कोणी केली?.

अ. वसंतराव नाईक .

 ब. वसंत दादा पाटील

 क. मोरार्जी देसाई 

ड. शरद पवार

५. हरितक्रांतीचे जनक असे कोणत्या मुख्यमंत्री म्हटले जाते?.

अ.वसंतराव नाईक 

ब. यशवंतराव चव्हाण 

क. शरद पवार

६. हुतात्मा सहकारी साखर कारखाना कोणी काढला?

अ. नागनाथ नायकवडी

 ब. जी. डी. लाड 

क. तात्यासाहेब कोरे

७. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?

अ. गोविंदराव कलिकते

 ब. विखे पाटील 

क. नागनाथ नायकवडी

८. विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण  देणाऱ्या सातारा सैनिक स्कूल ची मुहूर्तमेढ कोणी रोवली?

अ. शरद पवार 

ब. यशवंतराव चव्हाण

 क. वसंतराव नाईक

९ . दुधाचा महापूर ही योजना कोणी निर्माण केली?

अ. कुरियन वर्गीस 

ब. आनंदराव पाटील

 क. अरुण नरके

१०. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले?

अ. म. गांधी

 ब. लेनिन 

क. कॉम्रेड डांगे

११. 1967 च्या कोयना भूकंप वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?

अ. शरद पवार

 ब. वसंत दादा पाटील

 क. विलासराव देशमुख

१२. 1993 च्या लातूर भूकंप वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?.

अ.विलासराव देशमुख 

ब. शरद पवार

 क. वसंतराव नाईक

१३. मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

अ. हमीद दलवाई

खान अब्दुल गफार खान

ए.पी.जे. अब्दुल कलाम

१४. विद्रोही चळवळीची स्थापना कधी झाली?.

अ.१९५० 

ब.१९६०

 क.१९७० 

१९८०

१५. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात कोणी केले?.

अ. वसंत दादा पाटील

 ब. शरद पवार 

क. विलासराव देशमुख

१६. भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली?

अ.१९२५ 

ब.१९२७

 क.१९३०

१७. विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास कोणी सुरू केला?

१८. क्रांतिवीर या संज्ञेने ओळखले जाणारे स्वातंत्र्यसेनानी कोण?

१९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?

२०. प्रतिसरकार/पत्री सरकारची स्थापना कोणी केली?

B.A.III /History/paper XV

 B.A.III paper XV Dr.V.D.Dhere

   डॉ. वसंत ज्ञानदेव ढेरे

महाराष्ट्र राज्याची जडणघडण प्रकरण पहिले


राज्य पुनर्रचना आयोगाने किती राज्य असावीत असे सूचना केली आहे

२५

२४

१६

१४



पंचायत राज्य व्यवस्थेतून सत्तेचे विकेंद्रीकरण कोणी केले

वसंत दादा पाटील

वसंतराव नाईक

यशवंतराव चव्हाण

शरद पवार

३१ डिसेंबर १९५५ रोजी पत्र काढून द्विभाषिकाचा ठराव कोणी फेटाळला

धनंजय गाडगीळ

शंकरराव मोरे

यशवंतराव चव्हाण

कॉ. श्रीपाद अमृत डांगे 

मुंबई कुणाची या वगनाटयाचे तमाशाचे लेखन कोणी केले

शाहीर अमर शेख

अण्णाभाऊ साठे 

पंढरीनाथ पाटील

सुधीर फडके

कसेल त्याची जमीन हा कायदा कोणी आणला?

यशवंतराव चव्हाण 

वसंतराव नाईक

वसंतदादा पाटील

शरद पवार

नागालँड या नव्या राज्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी करून तीच राजधानी करण्यात आली?

पतियाळा

चंदिगड

कोहिमा 

अहमदाबाद

त्रिराज्य योजना ला विरोध करण्यासाठी कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला?

स. का. पाटील

शंकरराव मोरे

सेनापती बापट 

शंकर खोटे

महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली?

शरद पवार

 वसंतराव नाईक 

यशवंतराव चव्हाण

वसंतदादा पाटील

१९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आले?

मानवेंद्र रॉय

मुझफ्फर अहमद

पी. सी. जोशी

कॉम्रेड डांगे 

भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यासाठी प्रथम कोणत्या समितीची स्थापना केली?

दार कमिशन 

ज. व. प. कमिटी

राज्य पुनर्रचना आयोग

भाषा आयोग

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कोणता पक्ष आघाडीवर होता?

काँग्रेस

कम्युनिस्ट 

शेतकरी कामगार पक्ष

समाजवादी पक्ष

राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष कोण होते?

न्या. दार 

न्या.पुणतांबेकर

न्या. फजल अली

न्या. वांचू


कर्नाटकी बंड आणि महाराष्ट्र थंड हा लेख कोणी लिहिला?

माधवराव बागल 

उद्धव पाटील

शंकरराव मोरे

व्ही. एस. पाटील

कोणत्या कायद्यान्वये हरियाणाचे नवीन राज्य स्थापन झाले?

राज्य पुनर्रचना

पंजाब पुनर्रचना 

१९३५

१९४७

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते?

कॉ. श्रीपाद अमृत डांगे 

नाथ चव्हाण

दुर्गा भागवत

शंकरराव चव्हाण

न्या. फजल अली आयोगाने किती लोकांच्या मुलाखती घेतल्या?

७०००

८०००

९००० 

१००००

द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?

१ नोव्हेंबर १९५७

३० ऑक्टोंबर १९५६

७ ऑगस्ट १९५६

१ नोव्हेंबर १९५६ 

आंध्र राज्याची निर्मिती कधी झाली?

१९५२

१९५३ 

१९५४

१९५५

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे १९५३ च्या कोणत्या करारानुसार ठरविण्यात आले?

नागपुर

अकोला

मुंबई

पुणे 

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी ठरविण्यात आली?

बेळगाव 

जळगाव

कोल्हापूर

मुंबई

महाराष्ट्राचे महिला धोरण कोणत्या मुख्यमंत्र्यांनी ठरविले?

अे. आर. अंतुले

शरद पवार 

सुधाकरराव नाईक

विलासराव देशमुख

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी विराट अधिवेशन 1948 सालि कोठे करण्यात आले?

पुणे

मुंबई 

नाशिक

नागपूर

आंध्रप्रदेश निर्मितीसाठी उपोषण करणाऱ्या कोणत्या नेत्याचा आंदोलनातच मृत्यू झाला?

एम. करुणानिधी

पोट्टी रामलु 

श्री रामचंद्रन

श्री अरविंद

BA II/History

 भारतीयराष्ट्र वादाची  व राष्ट्र  सभेच्या स्थापनेची कारने        BA 2          इतिहास पेपर नं  6 1)भारतीय लोकाचें  एकीकरण २)दळनवळनाची सुधारना3)english  भाषा३)british  लोकांचे लोकशाही विचार 4)वृत पञाची भूमिका 5)इलबट् बिल६)प्राचीन भारताचा वारसा 7)हिंदी सुशिक्षित लोकांनवर होनाराअन्याय 8)lord liten ची दडप शाही 9)british चा वंश वादाचा अहकांर 10)मध्यम class चा उदय  11)भारतीय साहीत्यकांचे कायृ 12)धार्मिक  सुधारणा  चळवळी  13) हिंदी नव सुशिक्षितांचा उदय 14)एक व्यास पीठ  15)एक कायदा  16)एक चलन व्यवस्था     ही भारतीय  राष्ट्वादाची कारणे आहेत                   : ***राष्ट् सभेची ध्येय धोरने----- 1) देशाच्या  विविध  भागातील  हिंदी लोकांमध्ये जवळीक 2)वंश पंथ भाषा हा भेदभाव  नष्ट करने 3)राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण  करने 4)संघटना त्मक भावना वाढीस लावने 5)नव सुशिक्षित तरूनांची भूमिका लक्षात घेने 6)उदिष्टे ठरवून कार्यक्रम  राबवने

बी ए भाग ३ /मराठी पेपर क्रं१२ / सञ ६/ विषय साहित्यविचार

                                             बी ए भाग ३

                                            मराठी पेपर क्रं१२

                                                    सञ ६

                                        विषय  साहित्यविचार

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रास्ताविक  

काव्याचे शरीर म्हणजे शब्द+ अर्थ म्हणजे शब्दार्थ  याचा विचार काव्यलक्षणामध्ये पाहिला. शब्द आणि त्यांचे विविध अर्थ  यांच्या  साह्याने ध्वनी किंवा रस याची रस निष्पत्ती होते.

शब्द शक्ती म्हणजे काय?

        शब्द शक्ती म्हणजे शब्दांचे अर्थ व्यक्त करणारी क्षमता शब्द एकच असतो ,पण तो ज्या ठिकाणी योजला आहे, ज्या हेतुने योजला आहे आणि ज्या परिणामाच्या अपेक्षेणे योजिला आहे,त्यावरुन त्या एकाच शब्दाला अनेक अर्थ प्राप्त होतात.

अभिधा      

          शब्दाची पहिली व मुख्य शक्ती अभिधा होय मनात निर्माण होणारा तो मुख्य अर्थ होय

उदा वृक्ष शब्द उच्यारताच आपल्या मनासमोर जी आकृती येते ती एक सरळ अर्थ दर्शविते

अभिधेचे प्रकार---

अ)योग  योग म्हणजे व्युत्पती 

उदा  भारतीय या ठिकाणी 'य' प्रत्यय लावून'भारतीय' असा शब्द झाला

ब)रुढी      शब्दाची ही शक्ती रुढीने प्रस्थापित झालेली असते उदा वेगवेगळ्या सोयीनीयुक्त अशी रचना करुन बांधलेले ते गृह म्हणजेच घर

क)योगरुढ    काही शब्दाना अवयव असतात पण त्याचा व्युत्पत्तीने न होता रुढीने निश्चित होतो

उदा पंकज 'पंक' म्हणजे चिखल चिखलात जन्मलेले ते सर्व पंकज  ठरायला हवे पण या शब्दाचा अर्थ  आपण असा घेत नाही

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing