Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: BA II/History

Friday, 23 April 2021

BA II/History

 भारतीयराष्ट्र वादाची  व राष्ट्र  सभेच्या स्थापनेची कारने        BA 2          इतिहास पेपर नं  6 1)भारतीय लोकाचें  एकीकरण २)दळनवळनाची सुधारना3)english  भाषा३)british  लोकांचे लोकशाही विचार 4)वृत पञाची भूमिका 5)इलबट् बिल६)प्राचीन भारताचा वारसा 7)हिंदी सुशिक्षित लोकांनवर होनाराअन्याय 8)lord liten ची दडप शाही 9)british चा वंश वादाचा अहकांर 10)मध्यम class चा उदय  11)भारतीय साहीत्यकांचे कायृ 12)धार्मिक  सुधारणा  चळवळी  13) हिंदी नव सुशिक्षितांचा उदय 14)एक व्यास पीठ  15)एक कायदा  16)एक चलन व्यवस्था     ही भारतीय  राष्ट्वादाची कारणे आहेत                   : ***राष्ट् सभेची ध्येय धोरने----- 1) देशाच्या  विविध  भागातील  हिंदी लोकांमध्ये जवळीक 2)वंश पंथ भाषा हा भेदभाव  नष्ट करने 3)राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण  करने 4)संघटना त्मक भावना वाढीस लावने 5)नव सुशिक्षित तरूनांची भूमिका लक्षात घेने 6)उदिष्टे ठरवून कार्यक्रम  राबवने

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...