Skip to main content

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ

 (Sawant S. R.)

बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ 

 ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू केल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6---- लोकमान्य टिळक राष्ट्रीय शिक्षण --- ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू कल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...