Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: महात्मा गांधी यांची सविनय कायदेभंग चळवळ

Friday, 25 June 2021

महात्मा गांधी यांची सविनय कायदेभंग चळवळ

(Sawant S. R.) 

BA---2--- इतिहास -- पेपर नं  -- ६ -- भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -  

महात्मा गांधी यांची सविनय कायदेभंग चळवळ 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या मंग चळवळीला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे गांधीजी ने 1920 ची असहकार चळवळ तहकुब केल्यानंतर गांधीजींना इंग्रजांनी अटक केली. केल्यानंतर स्वातंत्र्य जवळ कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची असा प्रश्न निर्माण झाला. होता मोतीलाल नेहरू आणि सी आर दास या मंडळींनी स्वराज्य पक्ष ची स्थापना केली .पक्षाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली ज्यावेळेला भारतामध्ये 1919 च्या करण्यासाठी आणि भारताला नवीन सुधारणा देण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आले 8 नोव्हेंबर 1927 रोजी त्यावेळी कमिशन मध्ये कोणत्याही भारतामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा सहभाग न्हवता साहजिकच या सायमन कमिशन ला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परिणामी हा विरोध शांत करण्यासाठी सरकारने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली 19 मे 19 ते 28 रोजी या समितीने कष्ट करून आपला अहवाल सरकारला दिला मात्र सरकारने या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले दरम्यानच्या कालावधीमध्ये गांधींची तुरुंगातून सुटका झाली होती england मध्ये 1929 मध्ये ससंदेच्या निवडनूका झाल्या होत्या. त्यां निवडणुकीमध्ये मजूपक्षाचा विजय झाला होता. मजूरमुळे हिंदी लोकांना आपल्याला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी आशा वाटू लागली .मात्र  

नवीन सरकारनेदेखील भारतीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले . भारतीयांच्या आशे ची निराशा झाली .साहजिकच 31 डिसेंबर 1929 चा राष्ट्रसभेच्या अधिवेशनात   महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम दिला या.कार्यक्रमानुसार  

चळवळीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे होता मिठ तत्सम अन्य कायद्याचा भंग करणे शेतसारा व अन्य सरकारी कर्ज न देणे निवडणुकांवर बहिष्कार करणे कौन्सिल सरकारी समारंभ शाळा कॉलेज इत्यादी वर बहिष्कार करणे मालावर बहिष्कार करणे नशीले पदार्थ दुकानासमोर निदर्शने करणे सरकारी नोकऱ्या वर बहिष्कार करणे , असे सविनय कायदेभंग चळवळी चे कार्यक्रमाचे स्वरूप होते आणि हा कार्यक्रम संपूर्ण देशातील जनतेला देण्यात आला आणि सविनय कायदेभंग सर्व देशांमध्ये सुरू झाली.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...