Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: गुप्त कालीन साहित्य

Sunday, 4 July 2021

गुप्त कालीन साहित्य

(Sawant S R)

 B,A-- 3-- इतिहास -- पेपर  नं -- 12--  2021/07/04 13:51:05 

प्राचीन भारताचा इतिहास गुप्त कालीन साहित्य ---गुप्त कालखंडामध्ये वांग्मय व साहित्याला मोठे प्रोत्साहन मिळाले. कारण साम्राज्यविस्तार अंतर्गत शांतता सुव्यवस्था आणि स्वतः गुप्त राज्यकर्ते.हे विद्वान  होते समुद्र गुप्त हा स्वतः  एक कवी व विद्वान असल्याने साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात त्यांनी  सर्व  विद्वानाना मदत केल्याने त्याच्या दरबारामध्ये व वसुबंधु सारखे विद्वान दरबारात होते. स्वतः समुद्रगुप्त उच्च वाग्मयीन ञान असणारा कवि होता. त्याच्या नाण्यावरील कवीराज या शब्दातून हेव्यक्त होते. शांतता  सुव्यस्था भरभराट यामुळे गुप्त राज्यकर्त्यांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला होता.त्याचबरोबर साहीत्य निर्मितीच्या क्षेत्रात गद्य व पद्य लेखनास स्वातंत्र्य दिले. होते.त्यामुळे विपुल साहित्याची निर्मिती झाल्याचे दिसून येते .समुद्रगुप्ता संस्कृत भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिला होता. कृष् चरित्रम हा संस्कृत ग्रंथ समुद्र गुप्ताने लिहला आहे.कलिदासाचे मेघदूत रघुवंश.ही काव्य 'अभिज्ञान शाकुन्तलम्'मालविकाग्निमित्रम्' या नाट्यकृती ने जागतिक वांग्मयात  मानाचे स्थान मिळवले आहे.ही साहित्य निर्मिती गुप्त  कालखंडात झाली. 'नारद स्मृती'  'ब्रस्पहस्पमूर्ती'ही स्मृति वांग्मय याच काळात पूर्णत्वास गेली .पंचतंत्र याच काळात रचले गेले.वसुबंधू व धर्मापिल या   विद्वानांनी बौद्ध धर्म ग्रंथ लिहिले. याच काळात साहित्य क्षेत्रामध्ये पाली तामीळ व प्राकृत भाषेतील वांग्मय यांची निर्मिती झाली. धार्मिक विषयावरील वांग्मय यामध्ये विशाखा दत्ताचे मुद्राराक्षस सु बंधूंचे स्वप्न-वासवदत्ता भट्टिनचे रावण वध शुद्काचे रावन व मृच्छ कठीक दंडीनचै काव्य दर्शन. दशकुमारचरितम्. इत्यादी संस्कृत गृथांची निर्मिती या काळात झाली.गुप्तकाळात  तात्विक विषयावरील साहित्यामध्ये किशोर कुमार ते भाष्य दशक पदार्थ शास्त्र विज्ञान विषयावरील ग्रंथ याच काळात होते असंग या बौद्ध तत्त्वचिंतकाने माहायान समपरीगृह . संगीतशास्त्र. छेदिका. लिहिले उज्जैन लेखक सिद्ध सेन यांचे न्याय दर्शन. ईश्वर कृष्णाची सांख्यकारिका.वात्सा यानाचे कामसूत्र. व पृशास्त्र पदाचे पदार्थ शास्त्र. धर्म संग्रह नीतिशतक. यांचे लिखाण झाले एकंदरीत साहित्य निर्मितीला हा सुवर्ण कालखंड म्हणावा लागतो त्यानंतर शास्त्रीय साहीत्याचा विचार करता वैद्यक. खगोल. गणित .क्षेत्रात देखील बरेच लिखाण झाले. सुप्रसिद्ध गणिती आर्यभट्ट याचे .वराहमिहिर. याचे पंचशील सिद्धांत गुप्तकाळातील शास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त याने .गुरुत्वआकर्षणाचा सिद्धांत सांगितला. आहे नागार्जुन या शास्त्रज्ञाने रसायन व धातू या शास्त्रावर लेखन केले.धन्वतरी.चरक याचे यांचे वैदक शास्त्रावरील लेखन.  हस्ता आयुर्वेद व शास्त्र या दोन वैद्यकीय ग्रंथात प्राण्याच्या रोगावरील उपचार संबंधी माहिती दिले आहे. एकंदरीत गुप्त कालखंड हा साहित्याच्या निर्मितीच्या दृष्टीने सुवर्ण कालखंड होता असे  दिसते .

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...