Sunday, 4 July 2021

महिला उद्योजक विकासासाठी उपाययोजना

(K S Powar)

 िषय- उद्योजकतेची मूलतत्वे 

बी काॅम भाग 2  सेम IV

उपघटक-महिला उद्योजक विकासासाठी उपाययोजना 

1-सामाजिक प्रबोधन- 

            पुरूषांच्या वाढत्या संस्कृतीमुळे महीला उद्योजकांची संख्या कमी झाली. यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.स्रियांच्या कर्तृत्वाला प्रेरणा देवून स्ञी- पुरूषांसाठी विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे महीला उद्योजकांची संख्या व धाडस नक्की वाढेल. 


2- पुरूषांचे सहकार्य-

                महीलांवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक बंधने घालण्यात आली आहेत.ह्या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळून त्यांना पुरूषांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच महीलांनी उद्योजक व्हावे यासाठी त्यांना समाजाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.


3- मालमत्तेबाबत नोंद-

               महीलांना उद्योजक व्हायचे असल्यास त्यांना बॅकांकडून कर्ज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या नावावर मालमत्ता असणे गरजेचे आहे. ते तारण ठेवून बॅका त्यांना कर्ज देतात. त्यामुळे आजच्या काळात स्ञीयांच्या नावावर मालमत्तेच्या समान नोंदी झाल्या पाहिजेत.


4- समाजातर्फे प्रोत्साहन- 

               महीलाना व्यवसाय क्षेञात आणण्यासाठी समाजाकडून विशेष प्रोत्साहन गरजेचे आहे. अनेकदा महीलांना उद्योजक व्हायचे असल्यास घरातून  विरोध होतो.त्यासाठी महीलावर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. 


5-व्यवस्थापकीय कौशल्य प्रशिक्षण-

                  महीला ह्या जोखीम स्विकारयला किंवा तातडीच्या प्रसंगी निर्णय घ्यायला तयार नसतात. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. उद्योजकतेचे प्रशिक्षण देणार्या संस्थांची पुढाकार वृत्ती असली पाहिजे.

गुप्त कालीन साहित्य

(Sawant S R)

 B,A-- 3-- इतिहास -- पेपर  नं -- 12--  2021/07/04 13:51:05 

प्राचीन भारताचा इतिहास गुप्त कालीन साहित्य ---गुप्त कालखंडामध्ये वांग्मय व साहित्याला मोठे प्रोत्साहन मिळाले. कारण साम्राज्यविस्तार अंतर्गत शांतता सुव्यवस्था आणि स्वतः गुप्त राज्यकर्ते.हे विद्वान  होते समुद्र गुप्त हा स्वतः  एक कवी व विद्वान असल्याने साहित्य कला संस्कृती या क्षेत्रात त्यांनी  सर्व  विद्वानाना मदत केल्याने त्याच्या दरबारामध्ये व वसुबंधु सारखे विद्वान दरबारात होते. स्वतः समुद्रगुप्त उच्च वाग्मयीन ञान असणारा कवि होता. त्याच्या नाण्यावरील कवीराज या शब्दातून हेव्यक्त होते. शांतता  सुव्यस्था भरभराट यामुळे गुप्त राज्यकर्त्यांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला होता.त्याचबरोबर साहीत्य निर्मितीच्या क्षेत्रात गद्य व पद्य लेखनास स्वातंत्र्य दिले. होते.त्यामुळे विपुल साहित्याची निर्मिती झाल्याचे दिसून येते .समुद्रगुप्ता संस्कृत भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिला होता. कृष् चरित्रम हा संस्कृत ग्रंथ समुद्र गुप्ताने लिहला आहे.कलिदासाचे मेघदूत रघुवंश.ही काव्य 'अभिज्ञान शाकुन्तलम्'मालविकाग्निमित्रम्' या नाट्यकृती ने जागतिक वांग्मयात  मानाचे स्थान मिळवले आहे.ही साहित्य निर्मिती गुप्त  कालखंडात झाली. 'नारद स्मृती'  'ब्रस्पहस्पमूर्ती'ही स्मृति वांग्मय याच काळात पूर्णत्वास गेली .पंचतंत्र याच काळात रचले गेले.वसुबंधू व धर्मापिल या   विद्वानांनी बौद्ध धर्म ग्रंथ लिहिले. याच काळात साहित्य क्षेत्रामध्ये पाली तामीळ व प्राकृत भाषेतील वांग्मय यांची निर्मिती झाली. धार्मिक विषयावरील वांग्मय यामध्ये विशाखा दत्ताचे मुद्राराक्षस सु बंधूंचे स्वप्न-वासवदत्ता भट्टिनचे रावण वध शुद्काचे रावन व मृच्छ कठीक दंडीनचै काव्य दर्शन. दशकुमारचरितम्. इत्यादी संस्कृत गृथांची निर्मिती या काळात झाली.गुप्तकाळात  तात्विक विषयावरील साहित्यामध्ये किशोर कुमार ते भाष्य दशक पदार्थ शास्त्र विज्ञान विषयावरील ग्रंथ याच काळात होते असंग या बौद्ध तत्त्वचिंतकाने माहायान समपरीगृह . संगीतशास्त्र. छेदिका. लिहिले उज्जैन लेखक सिद्ध सेन यांचे न्याय दर्शन. ईश्वर कृष्णाची सांख्यकारिका.वात्सा यानाचे कामसूत्र. व पृशास्त्र पदाचे पदार्थ शास्त्र. धर्म संग्रह नीतिशतक. यांचे लिखाण झाले एकंदरीत साहित्य निर्मितीला हा सुवर्ण कालखंड म्हणावा लागतो त्यानंतर शास्त्रीय साहीत्याचा विचार करता वैद्यक. खगोल. गणित .क्षेत्रात देखील बरेच लिखाण झाले. सुप्रसिद्ध गणिती आर्यभट्ट याचे .वराहमिहिर. याचे पंचशील सिद्धांत गुप्तकाळातील शास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त याने .गुरुत्वआकर्षणाचा सिद्धांत सांगितला. आहे नागार्जुन या शास्त्रज्ञाने रसायन व धातू या शास्त्रावर लेखन केले.धन्वतरी.चरक याचे यांचे वैदक शास्त्रावरील लेखन.  हस्ता आयुर्वेद व शास्त्र या दोन वैद्यकीय ग्रंथात प्राण्याच्या रोगावरील उपचार संबंधी माहिती दिले आहे. एकंदरीत गुप्त कालखंड हा साहित्याच्या निर्मितीच्या दृष्टीने सुवर्ण कालखंड होता असे  दिसते .

गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती

(Sawant S R) 

BA-- 3 -- इतिहास  -- पेपर  नं -- १२-- 

प्राचीन भारताचा इतिहास--- गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती --- 

प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये गुप्त काळाच्या आर्थिक परिस्थितीला महत्त्वाचे  स्थान आहे. कारण गुप्त राजे  हे कर्तबगार होते. त्यांच्या साम्राज्यात शांतता नांदत होती साम्राज्य विस्तार आणि साम्राज्य संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे गुप्त राजवटीमध्ये शांतता प्रस्थापित झाली. आणि ही शांतता  सुव्यवस्था समाजाच्या आर्थिक विकासाला कारणीभूत ठरली. शेती व्यापार उद्योग धंदे याने या सत्तेला आर्थिक सुसंपन्न आता मिळवून दिली.  गुप्त काळामध्ये आथीक दृष्ट्या शेती हा उत्पन्नाचा महत्वपूर्ण घटक होता शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जात होती. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पीक घेण्यासाठी तलाव व कालव्याच्या पाण्याचा उपयोग केला जात होता.पाणीपुरवठ्याच्या सुविधा होत्या. स्कंद गुप्ता च्या काळात सुदर्शन नावाच्या तलावाची दुरुस्ती त्याने केलेली होती. शेतामधून तांदूळ गहू कापूस फळे पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जात होते. शेतीच्या जोडीला पशुपालन व्यवसाय होता. बहुसंख्य वर्ग हा शेती व्यवसाय करीत होता गुलामगिरीची पद्धत होती.गुलामांची विक्री केली जात  होती. त्यानंतर व्यापार हा गुप्तकाळातील दुसरा व्यवसाय होता. चांगले रस्ते सुरक्षित व्यवस्था धर्मशाळा यामुळे तक्क्षशीला उज्जैन या शहरांना प्रसिद्ध व्यापारी पेटा म्हणूनषृ सिध्द झालेल्या  होत्या . राष्ट्रीय व्यापार देखील वाढला होता. समुद्रमार्गे व्यापार चालत होता.चंदन केशर मसाल्याचे पदार्थ अत्तरे इत्यादी वस्तू भारतामधून निर्यात होत होत्या इराण इराक चिन मलाया  इत्यादी देशाबरोबर व्यापार चालत होता. भारतात मध्ये आशियातिल घोडे रेशीम हस्तिदंत निलमनी आयात होत होते. भारतीय व्यापारी काही वस्तूंचे दलाल म्हणून देखील काम करत होते.व्यापाऱ्यानी आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था  स्थापन केल्या होत्या .त्याच्या श्रेण्या मार्फत व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्याना   आर्थिक मदत दिली जात होती. सुवर्णाची नाणी चांदीची  नाणि  इत्यादी चा वापर वस्तू  विनिमयासाठी केला जात होता. कवड्यांचा ही वस्तू  विनिमयासाठी  वापर केला जात होता .गुप्त राजांची नाणी शुद्ध सोन्याची व अतिशय प्रगत होती. 122 ग्रॅम वजनाची सोन्याची  नाणी होती. एकंदरीत गुप्तकाळातील  शांतता सुव्यवस्था   व्यापार व्यवहार समाजाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरली

Practice Test / बुध्दीमत्ता

 B.A. भाग 1 सामान्य मानसशास्त्र

टॉपिक 1. बुध्दीमत्ता


सूचना: सोबतची सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/2R8BvKPJPSKQmYmX9

Types of blog

(A I Patel)

 B. Com. II.    Semester - IV

 Subject - English


E -Communication

 

Main point - Blog


Sub point - Types of blog :-


There are various types of blogs which can be differentiated according to the content of their text. e.g. Personal, Business, Professional Blogs, etc. Let us see some examples:-


*Personal Blogs:-


Blogs are highly variable forms of self-expression. Personal Blogs can be considered as online diary or commentary or expression written by an individual instead of a group. You might have seen the Blog Posts of celebrities, political leaders, etc. The individuals build an online reputation by communicating with audience or fans through their Personal Blogs.


The style of Blog Post is informal. The language is informal with speech like entries like "you know," "damn it!", etc. Personal Blogs are characterized by short paragraphs, sentence fragments; use of emotive words and interjections, deictic expressions, use of first person pronouns, an address to reader, place, use of questions, etc. The content of Personal Blog Post can be of variable subjects like personal emotions, comments, information on something, description of an event, etc.


Here is an example of heart-touching Blog Post written by Amitabh Bachchan on his wife Jaya Bachchan's birthday:-


"At the stroke of the midnight hour the greetings and wishes and calls and the feeding of sweetmeats; the gifting of love and togetherness and the welcoming of the lady on her 70th ....! She be wife and Mother ... and she be with her 'progress report'.


Feelings and love delivered... writings of occasion hand written on card... the gratitude of the special day and spending the time with all about.


Reminiscing...( आठवण करणे).


*Professional Blogs:-


Blogs can be posted by a company or employers of the firm. These Blogs are the parts of the employment or company. Such blogs are called as Professional Blogs. Professional Blog creates an interaction between bloggers and readers, establishing social relations. It is less personal and more goals-oriented.


The Professional Blogs unlike Personal Blogs are content oriented. The content to be shared is informative  data based creating a kind of connection with the readers. Professional Blog posts include headline.categories, publication on blogging, etc. The subject matter varies from advertisements to reviews, including recommendations, opinions, etc. The personal pronouns like you, we...are used for the company.


 Here is an example of Professional Blog:


*Inquiry-Based learning for college students-:


What is student-centric approach in Teaching-Learning process? One of the ways is "Inquiry-based learning". "It is an approach that emphasizes students' role in the learning process". Rather than the teacher teaching the students what de they need to know, students are encouraged to explore the material, ask questions and share ideas according to their need.


It includes small-group discussion, guided learning, multitasking programmes, projects, etc. The main goal of the inquiry-based learning is the desire to increase students' engagement. There are some pros and some cons.



*Advantages of Inquiry-Based Learning:


1. Greater Interest on the part of the students


2. Students are motivated to find solution to problems.


3. As students work in groups, it helps to enhance team spirit.


4. This type of learning leads to greater long-term knowledge.


*Disadvantages of Inquiry-Based Learning:


1. No benchmarking for testing.


2. It prevents teachers to prepare teaching plan properly.

Blogs

(A I Patel)

 B. Com. II    Semester - IV

Subject -  English.

 

Module - V

 

E - Communication


Main point


IV. Blogs -:


Blog is a blend of the original word weblog. A Blog is a website, usually maintained by an individual or group with regular entries publishing various contents like text, images, music, videos, description of events or other events. It is a form of online publishing communication and expression that has gained significant popularity since its emergence in the last 49 decade of 20th century. The entries on a Blog are commonly displayed in reverse chronological order i.e. the latest Blogs are displayed first. Blogs can be called an online diary useful for keeping records.


There are many free and payable Blog sites such as Word Press, Blogger and Type Pad available online. You can create your Blog with the help of Google App 'Blogger'. Once you register user name and password on the admin page in the software, you will come across forms where you can add content for your blog. There is also provision of style templates to decorate your blog. Generally blog posts include Title Text, Tags/ Categories, Author, Time of publication and URL.


There is a difference between Blog, Blogger and Blogging. A Blogger is a person who writes (publishes) and controls Blogs while blogging is an activity to run and control Blog. It includes the process of writing, posting, linking and sharing content.

Profit prior to Incorporation

 (S R Patil)

Profit or loss prior to and after Incorporation

Profit prior to Incorporation

A company comes into existence from the date of the issue of the certificate of incorporation by the Register of Companies. Some time a company is formed to take over existing business of partnership firms or limited company before getting a certificate of incorporation. However as the company comes into existence from the date of issue certificate of incorporation, the profit / loss sustained by the existing business from the date of agreement to purchase to the date of incorporation belongs to the purchasing company. Thurs any profit /loss to the company is entitled or before its incorporation is termed as " Profit /loss prior to imcorporation " and it is a capital gains

The existing company to Purchase  business of partnership farm with effect from 1st April 2017 and it gets certificate  Of IncorporationOn 1st July  2017 the profit earned by the existing company from 1-4-2017 to 30-6-2017 is"profit prior to imcorporation " and the profit earned from 1-7-2017 to 31-3-2017 is "profit after incorporation ".

The total profit earned during the year is required to be split up into two periods " prior to imcorporation " and "after incorporation "

Basis of Apportionment

1. Gross profit is to be divided in the ratio of sales of the two periods.

2. Expenses of fixed nature and depending on period such as salaries, Deprecation, Rent, Rates, Taxes, General and office experience, Repairs, printing and stationery etc. are to be divided in the ratio of months falling in the two periods. Prior and After

3. Expenses of variable nature and relating to sales sach as discounts, advertisement, sales commission, carriage outward, traveling agents salaries, and commissions etc.  divided in the ratio of sales of two periods.

4. Expenses relating to specific period only are to be charged to that period only. Preliminary expenses, Debenture interest, Directors Fees, Audit Fees etc. are charged to After Incorporation period. Vendors salaries are charged to prior to imcorporation period

5. Interest on purchases price payable to vendors - Interest payable up to the date of lncorporation is charged to prior incorporation period and interest payable in respect of further period is charged to after incorporation period.

Ascertainment of Sales Ratio

When the sales for two periods - prior incorporation and after incorporation are not given directly  to calculate sales for the two periods on the basis of the ratio of sales of various month

        

 

 

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing