Saturday, 3 July 2021

गुप्त आणि वाकाटक कालखंड

(Sawant S. R.) 

BA---- 3 --  इतिहास -- पेपर -- नं --  12--  

प्राचीन भारत-- प्रकरण -2 --  गुप्त आणि वाकाटक कालखंड --- गुप्त सत्तेची स्थापना हा प्राचीन भारताच्या इतिहासात महत्त्वाचा भाग मानला जातो.भारतीय  संस्कृतीच्या क्षेत्रातील नव्या युगाचा प्रारंभ असे देखील म्हटले जाते. या गुप्त राजवटीमध्ये स्थिर राजकीय सत्ता सामाजिक व सांस्कृतिक जीवनात स्थैर्य सामृज्याचा विकास घडवून आणणारा धोरणात्मक निर्णय.वांग्मय कला  पृशासन शिक्षण इत्यादी क्षेत्रात विकासात्मक कामगिरी.त्याच बरोबर मोयृ काळानंतर प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणावरील एक संग सत्ता स्थापन करण्याचे श्रेय गुप्त राज्यकर्त्यांना दिले जाते. भारतात तसेच भारताबाहेर आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले होते. हिंदू धर्माच्या पुनर जीवनाबरोबरच परमधर्म सहिष्णुतेचा विशाल दृष्टिकोन ठेवून समाजाची प्रगती घडवून आणली होती.                       

               

shriगुप्त  हा घराण्याचा संस्थापक होता, याच्या नावावरून या घराण्याला गुप्त घराणे असे नाव मिळाले असावे.इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी कोषांबी येथे या राज्याचा उदय झाला असे पुराणांनी म्हटले आहे. 

 पृयाग सांकेत या प्रदेशावर श्री गुप्ताची सत्ता होती.त्यामुळे  श्री गुप्ताला महाराज ही पदवी लावलेली दिसते , गुप्त सत्तेचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास पहिला चंद्रगुप्त च्या काळापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. असे इतिहासाच्या साधनांमध्ये आढळते. प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्तांच्या सत्तेला स्वतंत्र स्थान मिळवून पहिल्या चंद्रगुप्ताचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. महाराजाधिराज ही पदवी त्याने देखील लावलेली होती.त्यानेवेगवेगळ्या प्रकारची नाणी काढून राजा राणी एका  बाजूला सिह व दुसऱ्या  बाजूला  दुर्गा अशी नाणी त्यांनी निर्माण केली होती. गुप्त सत्तेला स्थिरता मिळवून देण्यामध्ये त्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. 

चंद्रगुप्ता पहिल्यानंतर समुद्रगुप्त हा गुप्त सत्तेचा प्रमुख बनला. उत्तर व दक्षिण भारतात त्याने सत्तेचा विस्तार केला. आणि भारतातील सर्वश्रेष्ठ विस्तारित सत्ता म्हणून त्याला स्थान मिळवून दिले. युवराज असताना विव्दतेच्या वेगवेगळ्या  शास्त्रांमध्ये पारंगत झालेला होता.त्यामुळे समृट झाल्यानंतर त्याला 

पराक्रमाचा आणि साम्राज्याचा विस्तार केला. त्याने  पाटीली पुत्र वर ताबा मिळवलेला होता. आर्यावर्ता तील महिमा त्याने काढलेल्या होत्या. त्याने छोटी-मोठी राज्य आपल्या  ताब्यात घेतलेली होती. त्या मध्ये तो यशस्वी झाला होता. सीमेवरील राज्य व गणराजा विरुद्ध मोहीम उघडून त्याच्यावर त्याने आपली जरब बसवली होती. अनेक परकीय सत्तेशी त्याने संबंध प्रस्थापित केले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्यविस्ताराची योग्य व्यवस्थापन त्याने उत्तम रित्या लावले होते. त्याने मिळवलेल्या प्रदेशाचे योग्य नियोजन  केले होते. 

समुद्रगुप्ताच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे लक्षात येते की त्याचे आदर्श प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. अनेक विद्वानांना त्याने आश्रय दिला होता. समुद्रगुप्त हा  हीदुं धमृचा अनुयायी होता. असे असले तरी त्यांना इतर धमियाना सन्मानाने वागणूक दिली होती.समुद्रगुप्ता ने अथृ व्यवस्था मजबुतीसाठी अतिशय प्रगत अशी नाणी काढली होती. आणि ती देखील कलात्मक आणि शुद्ध सोन्याची होती राजा   छाप नानी धनुर्धर छाप नानी आणि आपण आणि व्याघ्र ची पृतिमा असनारी नानी तसेच वीणा वादक राजा  अशा  वेगळ्या पद्धतीची नाणी समुद्रगुप्ता ने काढलेली होती. एकंदरीत राज्यकर्ता म्हणून गुप्त राजवटीमध्ये सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून त्याची गणना केली जाते.

Email Pals

 B. Com. II   Semester -  IV

Module - V 

E - Communication.


Main point


III. Email Pals ( मित्र) :-


       You might be familiar with the concept of pen friends. Pen friend is a kind of friendship developed by exchanging letters with other person/s especially someone in a foreign country whom one has never met. In the same way, E-mail pals or e-pals is a modern variation ( तफावत) to pen friends where one can develop friendship with a person, especially living abroad and whom you have never seen, by exchanging emails. E-pals can be local or from very far away. The main goal of E-pals is to share ones' culture, tradition, nature, habits, feelings, information, etc. Email pals can include persons of all age,any nationality or culture. E mail pals can be used as an effective medium to develop language competency( योग्यता). 



Here is an example of 'email pal':


Dear Martin,


My name is Rahul and I am 22 years old doing my graduation in a college. I found your email Id in a conference ( परिषद )for UG students and learnt that you are interested in   developing email pals. I think that being in contact with each other we shall share our views about educational system, language, country, culture, etc.



I wish to complete my graduation in English. Have you completed graduation? If yes, in which field? Let me know what you think. We shall keep ourselves in contact by writing regularly.



Hope to hear from you soon!


Rahul

भारताच्या इतिहासातील चलेजाव आंदोलनाचे महत्त्व

(Sawant S. R.)

 BA--- 2 -- इतिहास पेपर -- नं -- 6---  मुंबई भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास-- चले जाव चळवळ --चले जाव चळवळ ची वाटचाल. 

भारताच्या इतिहासातील चलेजाव आंदोलनाचे महत्त्व --   

8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्र सभेने चले जाव चळवळ पुकारली आणि त्याच रात्रीला राष्ट्सभेच्या सर्व प्रमुख नेत्यांसह अटक करण्यास सुरुवात केली. यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल अरुणा असफअली या सर्वांना अटक करण्यात आली.अटक करून कोठे ठेवलेले आहे. याची माहिती देखील जनतेला देण्यात आले नाही. याच दरम्यान मुस्लिम लीगने british सरकार बरोबर हात मिळवणी केली, असे  असले तरी इतर राजकीय पक्षाच्या  मंडळीनी ही चळवळ पुढे चालवली. गांधीच्या करा किंवा मरा या मञांने जनता   नेतृत्व नाही म्हणून  स्वस्त बसली नाही.  ही चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने क्रूर मार्गाचा अवलंब केला. त्यामध्ये गोळीबार मशीन गन्सचा वापर स्त्रियांवर अन्याय कैद्यांना  उपाशी ठेवणे.अशा अनेक कारणाने हिंदी जनतेचा ब्रिटिश सरकारने छळ केला. अनेक लोकांना कारावासात घातले. त्याला उत्तर म्हणून जनतेने रेल्वे टेशन जाळली टेलिफोन तारा तोडल्या पोस्ट ऑफिस नष्‍ट केली. सरकारचा खजिना लुटला यावेळी देशांमध्ये राज्यात अशी सघंमय परिस्थिती सरकार आणि जनतेमध्ये निर्माण झाली होती.  

सरकारने गांधी यांच्यावर गुप्तता जपान धार्जी ने धोरण  आणि अनीतिमत्ता हे आरोप ठेवले त्याच्याविरोधात गांधीजींनी 10 फेब्रुवारी 1943 पासून 21 दिवसाचे आमरन उपोषण केले.  आधुनिक भारताच्या इतिहासात चलेजाव चळवळीला फार मोठे महत्त्व आहे 1789 ची फ्रान्सची  राज्यक्रांती 1917 ची रशियन राज्यक्रांती . 1942चे चलेजाव आंदोलन या आंदोलनाला देखिल भारतिय राज्य krantiअसेच म्हणावे लागते, ही चळवळ पूर्णतः यशस्वी झाली नाही तरी ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आवाहन हिंदी लोकांनी दिले, चले जाव आंदोलनामुळेच  काही कालावधीतच भारताला.स्वातंत्र्य मिळाले .या वेळी सरकारच्या लक्षात आले की आता आपण भारतावर जास्त वेळ राज्य करु शकणार नाही. परिणामी त्यांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. या चळवळीचा एक आणखी परिणाम म्हणजे इंग्रज व मुस्लीम लीग यांची युती घनिष्ट झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे 1947 ला हिंदुस्थानला फाळणीला सामोरे जावे लागले. एकंदरीत असहकार सविनय कायदेभंग  चलेजाव या तीन चळवळीतील महात्मा गांधींचे योगदान महत्त्वपूर्ण होते.  2 

या तिन्ही चळवळी  मुळे देश स्वातंत्र्य मंदिराच्या  पायऱ्या चढत चढत  स्वातंत्र्य मूर्तीजवळ पोहोचला.

Practice Test/Sociology

 बी.ए.भाग दोन मधील एच.एस.आर.एम. विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर चार पेपर क्रमांक 2 मधील प्रकरण तिसरे - सामाजिक सुधारक या प्रकरणातील अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न देत आहे.ते प्रत्येकानी सोडवावेत ,व सराव करावा.

प्रा.मोकाशी पी.ए.
समाजशास्त्र विभाग


सूचना: सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/QV1jzBPRHPmZK5aE9

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग

(Sawant S. R.) 

BA  -  2 --- पेपर  -- नं -- 6 -- 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -- महात्मा गांधीजींचे चलेजाव आंदोलन -- 

गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग 

चळवळीचा अभ्यास केला. या दोन्ही चळवळी पेक्षा चलेजाव आंदोलन चळवळ ही भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चळवळ मानले जाते. कारण या चळवळीमुळे british सत्तेला आपला भारतातील घाशा गुंडाळावा लागला. आणि भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. यानंतर आपल्याला छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी पाहावे लागेल. 1935 च्या भारतसरकारच्या कायद्या नुसार राज्याना स्वायतत्ता मिळणार होती.या स्वायत्ते मुळे1935 ला प्रांताच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये राष्ट्रसभेचे सरकार सत्तेवर आलीत. त्यानंतर  त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हुकूमशाही राष्ट्रांनी लोकशाही राष्ट्रांच्या वर दादागिरी करण्यास सुरुवात केली होती. एक प्रकारे युरोपच्या राजकारणात अशांततेचे वातावरण तयार झाले होते. परिणामी भारतातील प्रांतीय सत्त्तेची सुञे केंद्राच्या हाती गेलीत व्हाइस राॕयला   सर्वाधिकार दिले गेले. परिणामी काँग्रेसने या निर्णयाच्या धोरणात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुळे देशात अशांतता निर्माण झाली. त्याच दरम्यान युरोप मध्ये 1939 ला दुसऱ्या महायुध्धास सुरुवात झाली होती.भारतात अशांतता होती या अशा परिस्थितीत  मार्ग काढण्यासाठी 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाइसरॉयने ऑगस्ट घोषणा केली. त्यामध्ये काही आश्वासने भारतीयांना दिली गेली. मात्र यामुळे भारती यांचे समाधान झाले नाही. साहजिकच महात्मा गांधीजींनी 1940 मध्ये मुंबईमध्ये राष्टीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पास करून घेतला आणि  त्यानंतर देशात  गांधीजींच्या आदेशावरून वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली .यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्टे फर्ड क्लिप्स या मंत्र्याला मार्च 1942 मध्ये भारतात पाठवले. त्याने सुधारित  योजना जाहीर केली. मात्र त्यामुळे भारतीयांचे अजिबात समाधान झाले नाही.त्या मुळे भारता मध्ये असतोषाची  परिस्थिती तयार झाली होती. 

परिणामी सुधारित क्रिप्स योजना राष्ट्र सभेने फेटाळून लावली. दरम्यान  ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण त्याचबरोबर सरकारची भारतीयांच्या  वर चालवलेली दडपशाही दुसऱ्या बाजूला   जपानने आक्रमक धोरणाचा स्वीकार करून जपान हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकला होता. जो इंग्लंड स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तो हिंदुस्तानचे काय संरक्षण करणार हे गांधीजींनी ओळखले त्यामुळे  

महात्मा गांधीनी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सात ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबई मध्ये भरले. होते. या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव प्रचंड मतानुसार  मान्य केला गेला. आणि त्यावेळी गांधीजीनी आम्ही आता अधिक काळ शांत राहू शकत नाही गुलामगिरीत राहू शकत नाही त्यासाठी सर्वशक्तीनिशी सरकारच्या  विरोधात लढा द्या मी तुम्हाला छोटा मंत्र देतो तो मंत्र म्हणजे करा अथवा मरा ही घोषणा करून संपूर्ण देशाला गांधीजींनी  चले जाव आंदोलनाची घोषणा केली. आणि संपूर्ण देश या चळवळीने पेटून उठला भारतामध्ये चलो जो आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे सुरुवात झाली

Practice Test/Marathi

 बी. ए. भाग : ३ . सञ : ६अभ्यासक्रमपञिका : १५पाठ्यपुस्तक : मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी.विभाग : २

घटक २ :उद्योग व सेवाक्षेञातील अर्थार्जनाच्या संधी व भाषिक कौशल्य.
विषय प्राध्यापक : प्रा. बी. के, पाटील.

सूचना: सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSejgnTg_x3Am2GImbThdxfprRN0oM7xkq6NZpVMgmFLu0iLKQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link
b

Friday, 2 July 2021

Selfish Giant

 (E-Content developed by Dr N. A. Jarandikar)

BA Part II Compulsory English

Semester IV

The Selfish Giant – Oscar Wilde

·         The story “The Selfish Giant” (“स्वार्थी राक्षस”) is written by Oscar Wilde.
·         The selfish Giant used to live in one castle (किल्ला).
·         Once the Giant went to meet his friend the Cornish ogre (Cornish: कॉर्नवॉल प्रदेशातील) (ogre: माणसे खाणारा दुष्ट राक्षस).
·         The Giant lived there with his friend for seven years.
·         Meanwhile, every afternoon, the children used to play in the Giant’s garden. There were twelve peach-trees in the garden.
·         After returning to the castle, the Giant saw children playing in his garden and became very angry.
·         He built a high wall around the garden and put up a notice board: TRESPASSERS WILL BE PROSECUTED (बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल).
·         The poor children had no other place to play. They would always talk about their happy days in the lovely garden.
·         That year, the spring season (वसंत ऋतू) did not come to the garden of the selfish Giant.
·         Snow (बर्फ), Frost (गोठलेले दव), North Wind (उत्तरेकडील घोंघावणारा वारा), Hail (गारा) stay permanently in the garden of the selfish Giant. 
·         The Snow covered up the grass with her great white cloak. (cloak: अंगरखा)
·         The Frost painted all the trees silver.
·         North Wind was wrapped in furs and roared all day around the garden.
·         Every day for three hours the Hail rattled on the roof of the castle.
·         One morning, the selfish Giant listens to some lovely music.  It is the sound of one little linnet. (linnet
: एक पक्षी)
·         The selfish Giant sees children creeping through a hole in the wall, and playing in the garden. (to creep: सरपटत येणे)
·         Spring arrives in the garden with the arrival of children.
·         In the farthest corner of the garden, the Giant sees one little boy who was crying bitterly because he was unable to climb the tree.
·         Looking at this scene, the heart of the Giant melts. (to melt: द्रवणे/विरघळणे) He helps t
he child to climb the tree.
·         The Giant never sees that little boy again; the Giant is curious to meet the boy; he keeps waiting for him.
·         Years pass, the Giant becomes very old, and one day he finds the little boy in the garden.
·         The selfish Giant finds the prints of two nails on his palms and little feet. (nails: खिळे; palms: तळहात)
·         Looking at this, the Giant becomes angry; the little boy tells him that these are the wounds of love. (wounds: जखमा)
·         The little boy tells him that once you allowed me to play in your garden, today I will take you to my garden which is Paradise (स्वर्ग).
·         In the afternoon when the children ran in the garden, they find the Giant lying dead under the tree, all covered with white blossoms. (blossoms
: फुलांचा बहर)
 

*     *     *     *     *

सूचना:

१) प्रस्तुतच्या गोष्टीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगल/युट्यूबमध्ये पेस्ट करा.

https://www.youtube.com/watch?v=8jtLTS7T8cc

 

२) सराव प्रश्नपत्रिकेसाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/oGeweDVgpPdmKvz29

 

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing