Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: गुप्त राज्यकर्ते चंद्रगुप्त

Sunday, 4 July 2021

गुप्त राज्यकर्ते चंद्रगुप्त

(Sawant S. R.) 

BA-- 3-- इतिहास -- पेपर नं -- १२--  

प्राचीन भारताचा इतिहास-- प्रकरण -2 --  

गुप्त राज्यकर्ते चंद्रगुप्त -- समुद्रगुप्ता नंतर गुप्तांच्या राजवटीवर पराक्रमी आणि महत्वकांशी सत्ताधीश म्हणजे दुसरा चंद्रगुप्त होय. दुसऱ्या चंद्रगुप्ताला लहानपणापासूनचा योग्य प्रकारे संस्कार झाल्यामुळे त्याने साम्राज्य विस्तार प्रशासन व्यवस्था याच्यामध्ये जीवनामध्ये महत्व पूर्ण कामगिरी केली.त्याच्या कारकीर्दीमध्ये यांचा त्याने शकांचा पराभव केला. गणराज्याचां यांचा पराभव केला राजांचा पराभव केला पराभव केला .पूर्व कडील राज्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याचबरोबर त्याने काही राजघरान्या बरोबर वैवाहिक  सबंध  प्रस्थापित केले .चंद्रगुप्ताने बलवान आणि विस्तारित अशा  सामृज्याची निर्मिती केली.सास्कृतिक क्षेत्रात  त्यांनी मोठी प्रगती केली होती .इतर धर्माच्या लोकांना  त्याने सन्मानाची वागणूक दिली होती. विविध कला विद्वान याचा तो आश्रयदाता होता. क्षपणक शकूं कालिदास इत्यादी मंडळी रो त्याच्या दरबारामध्ये होती.म्हणून  त्याच्या  दरबारातस नवरत्नांचा दरबार देखील म्हटले जात होते.दुसऱ्या चंद्रगुप्ताने धनुरधर छाप नाणी काढली त्या नाण्यावर श्री विक्रम असा उलेख आहे.सिंहरुप छाप .अश्वारुढ छाप .छञ छाप त्याने नानी   काढली.  मंचावरील राजा राणीच्या पण आणि राजदंड छाप नानी अशी वेगळ्या प्रकारची त्याने नाण्याची निर्मिती केली होती. त्याच्यानंतर कुमारगुप्त हा  गुप्तशासक बनला आपल्या साम्राज्याचे त्याने सरक्षंन केले कुमार गुप्ता वैष्णव पंथिय होता महिंद्रा गीत.असे त्याने नाव धारण केलेले आहे. कुमार गुप्ता ने आपल्या प्रशासनाचे वेगळे भाग करून वेगवेगळ्या प्रदेशावर त्याने जबाबदार व्यक्तीची प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी नियुक्ती केली होती. त्याच्यानंतर स्कंदगुप्त हा राज्य सत्तेवर आला स्कदंगुप्ताने  शकाचा  पराभव केला. स्कंदगुप्ता चे सांस्कृतिक कार्य महत्त्वपूर्ण आहे.मात्र स्कंदगुप्ताच्या काळातच हुणाच्या लहान-लहान टोळ्यांनी भारतीय प्रदेशावर आक्रमण करत काही प्रदेश आपल्या ताब्यात मध्ये घेतले.हुणाच्या बरोबर  सातत्याने संघर्ष करण्यामुळे स्कंदगुप्ता आथिक स्थीति कमकुवत  झाली.सततचा सघषृ अतगृत मंडळीचा विरोध या  मुळे स्कदंगुपताच्या तब्बेतिवर परिणाम झाला. आणि गुप्त राजवटीत हा शेवटचा सम्राट मरण पावला .गुप्त राजसत्तेने जवळ जवळ भारतात 450 वर्षे  बलवान सत्ता स्थापन केली .मात्र स्कदगुप्ता नंतरच्या अकार्यक्षम राज्यकत्यान मुळे व सत्तेसाठीच्या स्पर्धा मांडलिक राजे यांचे प्रयत्न वंशपरंपरागत सत्तास्पधा.हुणांची आक्रमणे आर्थिक दैन्यावस्था मुत्सद्देगिरीचा अभाव यामुळे गुप्त राजसत्तेचा शेवट झाला असे म्हणावे लागेल

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Major English Syllabus_BA II

  BA Part II_Semester III English Major syllabus 1.      Major: Paper No. III 1)       Course Category: DSC (Major: Paper No. III) ...