Monday, 21 June 2021

साखर उद्योग (प्रवरा साखर कारखाना)

 Dhere Sir, [09.06.21 11:51]

B.A.II History Paper IV (भाग १)

साखर उद्योग (प्रवरा साखर कारखाना)

          महाराष्ट्र भारतामधील एक महत्त्वाचे औद्योगिक राज्य आहे. मुंबईला भारताची औद्योगिक राजधानी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात पुढील चार प्रकारचे उद्योगधंदे आहेत.१). कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग---कापड व साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया उद्योग इ.२). खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग--- लोह उद्योग, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण, यंत्रोद्योग.इ.३). वन उत्पादनांवर आधारित उद्योग---- लाकूड कापण्याच्या गिरण्या कागद कारखाने यांचे कारखाने औषधे खेळांचे साहित्य फर्निचर निर्मिती उद्योग इ.४). प्राणी उत्पादनांवर आधारित उद्योग----कातडी कमावण्याचा उद्योग, लोकरी कापडाच्या उद्योग, कापड गिरण्यांच्या उद्योग, रेशीम उद्योग, दुधापासून उपपदार्थ बनवण्याचे उद्योग इ.

          प्रस्तुत अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून आपण साखर उद्योगाच्या संदर्भात "प्रवरा सहकारी साखर कारखाना" व दूध उद्योगाच्या संदर्भात "आरे दूध डेअरी" या दोन उद्योगांचा अभ्यास करणार आहोत.


            प्रवरा सहकारी साखर कारखाना

 साखर उद्योगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधलेला आहे याच बरोबर इतर उद्योगही त्यामुळे अवस्थेत आलेले आपणास दिसतात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची आर्थिक शैक्षणिक सामाजिक स्थित्यंतर करणारा हा उद्योग व समाज निर्मितीचे नवे दालन उघडनारा ठरला आहे . ब्रिटिश सरकारने 1919 सली महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील दरेगाव येथे पहिला साखर कारखाना सुरु केला. सहकारी तत्त्वावर आपण साखर कारखाना उभा करू अशी कल्पना आर. एन. हिरेमठ आणि जी.एन. सहस्रबुद्धे यांनी डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या समोर मांडली.  त्यानुसार 1950 आली सहकार महर्षी विठ्ठलराव विखे- पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी 'प्रवरा सहकारी साखर कारखाना' सुरु केला. पागोटे वाल्यांना साखर कारखाना चालवता येणार नाही अशी अनेकांनी टीका केली.  त्यानंतर पद्मभूषण, स्वातंत्र्यसैनिक, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगली येथे दुसरा 'शेतकरी सहकारी साखर कारखाना' सुरू केला या नंतर महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या उद्योगाला चालना मिळाली. 31 मार्च 2009 च्या गणनेनुसार महाराष्ट्रात 201 साखर कारखाने आहेत त्यापैकी सहकारी साखर कारखाने 165 आहेत. न्यायाची मुहूर्तमेढ विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याने रोवली .

          डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील 

                  (१२ ऑगस्ट १८९७ ते २७ एप्रिल १९८०)

 विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील लोणी बुद्रुक या खेड्यात झाला लोणी खुर्द शाळेत त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. सावकारीच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी १९२३ मध्ये त्यांनी "लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी" ची स्थापना करून सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. खेडेगावातील पाथरवट, वडार, मजूर गोरगरिबांना एकत्र करून "मजूर सहकारी सोसायटीची" स्थापना केली. इंग्रजांच्या तुकडे जोड तुकडे बंदी विधेयकाविरोधात इस्लामपूर येथील मोर्चा साठी अहमदनगर येथून शेतकऱ्यांना घेऊन येऊन तेथे भाषण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. याच प्रश्नासाठी त्यांनी पुण्याच्या कौन्सिल हॉल ला एक लाख शेतकर्‍यांसह वेढा घातला. शेतकर्‍यांनी संघटित होऊन व्यक्तिगत व सामुदायिक विकास करावा असे आवाहन त्यांनी केले. बचतीचे महत्त्व पटवून देऊन 23 जानेवारी 1923 रोजी त्यांनी सहकारी पतपेढी रजिस्टर चाली त्यांनी 'सावकार मुक्ती अभियान' पारनेर, नेवासे, जामखेड, शेवगाव आणि संगमनेर तालुक्यात सुरू केले. १९४१ साली त्यांनी वाचनालय सुरु केले.१९४३ साली शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारे मिळावीत यासाठी वर्कशॉप सुरू केले. सामाजिक व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. १९५३-५६  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे ते अध्यक्ष होते. प्रवरा शिक्षण उत्तेजक सहकारी पतपेढीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे तेआद्य प्रवर्तक होते. अहमदनगर कामगार हॉस्पिटल चे अध्यक्ष होते. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८) होते. रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे त्यांनी (१९७४)स्थापना केली. 

       डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांना सहकार कृषी औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने 1961 मध्ये पद्मश्री हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने 1978 डी. लिट व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1979 सली 'डॉक्टर ऑफ सायन्स' या पदव्या दिल्या.  1980 साली त्यांचे निधन झाले.

       

         प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना.

गुळ उत्पादनासाठी सावकार नाममात्र भाड्याने शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गूळ नीचांकी भावाने खरेदी कर


Dhere Sir, [09.06.21 11:51]

त. मुळे शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात अडकला होता. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना तयार केला पाहिजे ही कल्पना अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी मांडली.१९४५ मध्ये बेलापूर रोड श्रीरामपूर येथे पार पडलेल्या "दि डेक्कन कॅनॉल बागायतदार" परिषदेत विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला. परिषदेचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी सोपविली. संपूर्ण परिसरात फिरून त्यांनी कारखान्यासाठी भाग भांडवल गोळा केले. यावेळी अनेकांनी कुचेष्टा केली मात्र अत्यंत हिमतीने स्वतःच्या घरून स्वतःचे अन्न घेऊन परिसरात फिरून त्यांनी भाग भांडवल गोळा केले. झेकोस्लाव्हिया येथे तयार झालेली स्कोडा कंपनीचे अद्यावत साखर निर्मिती ची मशनरी लोणी बुद्रुक प्रवरानगर च्या माळावर त्यांनी आणली. तत्कालीन मुंबई इलाख्याचे उद्योग व मजूर मंत्री ना.मालोजीराजे निंबाळकर यांच्या हस्ते 17 जून 1950 रोजी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा कोनशिला समारंभ लोणी बुद्रुक येथे झाला. साखर कारखाना स्थापन करण्याच्या उद्देशाने विठ्ठलराव आणि "दि बागायतदार को ऑपरेटिव्ह शुगर प्रोडूसर सोसायटी लिमिटेड लोणी बुद्रुक." संस्था स्थापन केली तिची पहिली सर्वसाधारण सभा 13 मार्च 1949 रोजी झाली. कारखान्याचे पहिले संचालक मंडळ पुढील प्रमाणे--

 प्रोफेसर धनंजय राव रामचंद्र गाडगीळ     अध्यक्ष  

 विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील      उपाध्यक्ष

   केवळ लोकाग्रहास्तव मी अध्यक्षपद स्वीकारले आहे असे धनंजयराव गाडगीळ यांनी जाहीर केले.

        30 डिसेंबर 1950 रोजी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले. या कारखान्याचे उद्घाटन पं जवाहरलाल नेहरू यांनी करावे ही विखे पाटील व शेतकऱ्यांची इच्छा होती. कार्यबाहुल्यामुळे 1960-61 या दशकपूर्ती च्या वर्षी पं जवाहरलाल नेहरू यांनी प्रवरानगर येथे येऊन कारखान्याचे औपचारिक उद्घाटन केले. 31 मार्च 1990 या दिवशी या कारखान्याच्या संस्थापकाच्या स्मृती जतन करण्यासाठी सर्वसाधारण सभेने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना असे कारखान्याचे नामांतर केले.

        या कारखान्याच्या निर्मितीमुळे येथे अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांची निर्मिती झाली त्या पुढीलप्रमाणे.

       १). मळीपासून (मोलॅसिस)अल्कोहोल बनवण्याचा कारखाना.

         २).अल्कोहोल पासून इथेनॉल तयार करण्याचा कारखाना.

  ३).  कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारे कारखाने.

 ४).   बायोगॅसपासून वीजनिर्मिती तयार करणारा कारखाना.

 ५).  ॲसिटाल्डीहाईड रासायनिक प्लांट.

 ६). कागद निर्मिती कारखाना. (१९७४)

 ७). मद्यार्क निर्मिती कारखाना ( डिस्टिलरी).

    अ. प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विकास योजना.

    १). सिंचन प्रकल्प... परिसरातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी 65 पाझर तलाव, तीन बंधारे, ४३ पाणी उपसा योजना 74000 विहिरी यांची निर्मिती या माध्यमातून करण्यात आली याशिवाय 22 उपसा योजना नवरा कालवा व प्रवरा नदीवर सुरू करण्यात आल्या.

.२). माती परीक्षण प्रयोगशाळा... शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मातीचे परीक्षण करून मातीच्या गरजेनुसार पिकांना खत करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली व प्रत्येक वर्षी २००० मातीचे नमुने तपासले जातात.

३). बी-बियाणे निर्मिती प्रकल्प... ऊस व इतर उत्पादन वाढीसाठी चांगले बियाणे हा महत्त्वाचा घटक आहे. उच्च प्रतीचे बियाणे व पुरुष प्रजनन साठी प्रसिद्ध असलेल्या कोईमतूर, पाडेगाव, लखनऊ येथून चांगल्या बियाण्यांची आयात करून ते शेतकऱ्यांना पुरवली जाते.

४). ऊस संशोधन केंद्र.... ऊस उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन बियाण्यांचे वापर करून त्यावर विविध पद्धतीने संशोधन करून पाणी व्यवस्थापन रूप प्रजनान विविध खतांचा वापर यावर प्रयोग व संशोधन येथे केले जाते.

५). नव-तंत्रज्ञानाची शेती.... शेतीसाठी चे नवे तंत्रज्ञान यांत्रिक अवजारे यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो ट्रॅक्टर्स बुलडोजर नवनवीन प्रयोगातून उपयोगातील तंत्रज्ञान शेतीसाठी येथून पुरवली जाते.

ब. समाज उपयोगी योजना.

१). प्रवरा सहकारी बँक लिमिटेड (शेड्युल बँक).

   शेतकरी, ग्रामीण कारागीर, विद्यार्थी, व्यापारी व उद्योजक यांना येथून कर्जपुरवठा केला जातो ट्रक, ट्रॅक्टर वाहन खरेदी स्वयंरोजगारासाठी अल्पदराने कर्ज दिले जाते.

२). प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था.(ISO 9001-2000)

    स्थापना 1964 त्यामार्फत प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर कन्या विद्यामंदिर, ग्रामीण भागात सात हायस्कूल, पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, टेक्नोलॉजी एंड इंजीनियरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, मेडिकल कॉलेज, नर्सिंग स्कूल, पं. जवाहरलाल नेहरू ललित अकादमी इ. 

३). ग्रामीण वैद्यकीय सुविधा केंद्र.

     प्रवरा रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, डीम्ड विद्यापीठ, मल्टी


Dhere Sir, [09.06.21 11:51]

स्पेशलिटी हॉस्पिटल, इमर्जन्सी अंड केअर वर्ल्ड, कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, ग्रामीण रुग्णालय अंड रेहाबिलिटेशन, केअर युनिटइ.

४). दुग्ध व पशुधन विकास केंद्र.

     जर्सी व इतर मिश्र प्रजातीची कृत्रीम गर्भधारणे तुं गाईंची निर्मिती गाई म्हशी शेळी मेंढीपालन वाढीसाठी प्रयत्न.

५). गृहनिर्माण व इतर कल्याणकारी योजना.

      "पद्मश्री डॉ विखे पाटील ग्रामीण सहकारी गृह तारण संस्था."मार्फत 2500 घरांची बांधकाम विविध उत्पन्न गटासाठी पक्की घरे "सामुदायिक विवाह"मार्फत नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट,गरीब विद्यार्थ्यांना मदत फंड, अवर्षण विभागातील गुरांच्या शिबिराची उभारणी, शेती कामगार गुरे यांचा विमा, स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय शिबिर, मुलांसाठी शाळा व कल्याणकारी योजना.

   प्रवरा सहकारी साखर कारखाना चा महाराष्ट्रावरील प्रभाव.

   १). महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवी दिशा....

   २). महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत....

   ३). विविध उद्योग व उपक्रमांची सुरुवात...

भाषाविज्ञान / पदक्रम

 (Eknath Patil)

T. Y. B. A. , HINDI  , paper no - 16 , semester - 06  

 भाषाविज्ञान                              पदक्रम


वाक्य भाषा की-सहज इकाई है । वाक्य दो या दो से अधिक अर्थपूर्ण शब्दों के क्रमबद्ध रचना-समूह को




 1)घोड़ा दौड़ता है।


2) मिलिंद किताब पढ़ता है।पहले वाक्य में 'घोड़ा' और 'दौड़ता है' ये दो अर्थ पूर्ण शब्द निश्चित क्रम से आए है। उसी तरह दूसरे वाक्य 'म 'मिलिद', 'किताब' और 'पढ़ता है' ये तीन शब्द निश्चित रूप से क्रमबद्ध तथा अर्थपूर्ण बन गए हैं। इसीलिए


यह वाक्य कहलाया गया है।


शब्द जब वाक्य में आ जाता है, तब पद बनता है। जैसे 'सैनिक', 'घोड़ा' और 'बैठना' ये तीन अलग अलग शब्द हैं; लेकिन इनसे वाक्य बनाने पर वे पद कहलाए जाते हैं सैनिक घोडे पर बैठता है। इसमें 'सैनिक', 'घोड़े पर', 'बैठता है' ये शब्द नहीं रह चुके, तो वे पद बन गए हैं।


उपर्युक्त उदाहरणों को देखकर पता च है कि वाक्य में प्रयुक्त पदों का निश्चित क्रम होता है। इसे ही वाक्य रचना या पदक्रम कहते हैं। प्रत्येक भाषा में बाक्य रचना अलग-अलग ढंग से की जाती है।


उदा.


राम पुस्तक वाचतो


राम पुस्तक ओदुत्ताने


राम पुस्तकं पठति


अथवा


पुस्तकं पठति रामः ।


Ram reads book.


राम किताब पढ़ता है।


(मराठी)


(कन्नड)


(संस्कृत)


(संस्कृत)


(अंग्रेजी)


(हिंदी)


उपर्युक्त वाक्यों में मराठी, कन्नड तथा हिंदी वाक्यों की रचना समान लगती है, तो अंग्रेजी तथा संस्कृत


वाक्यों में अलग-अलग रचना दिखाई देती है।


मराठी में सामान्य तौर पर कर्ता के बाद कर्म और उसके बाद किया ऐसा क्रम वाक्य रचना में रहता है, तो संस्कृत में यह क्रम बदल दिया तो भी चल सकता है। अंग्रेजी में कर्ता के बाद क्रिया और बाद में कर्म आता है। हिंदी की वाक्य रचना निश्चित है। उसमें प्रथम कर्ता, उसके बाद कर्म और उसके बाद क्रिया ऐसा ही


क्रम रहता है।


यह पदक्रम 'व्याकरणीय' अथवा 'साधारण पदक्रम' कहलाया जाता है। बालंकारिक पदक्रम में अथवा बोलचाल की भाषा में पदक्रम अलग रहता है। उनके नियम निर्धारित करना अत्यंत कठिन है। इसलिए यहां केवल साधारण पदक्रम के नियम दिए जाते हैं।पदक्रम के नियम


1) वाक्य में पहले में कर्ता अथवा उद्देश्य, उसके बाद कर्म या पूर्ति और अंत में क्रिया रखी जाती है ।


उदा. 1) प्रिया होशियार जान पड़ती है।2) उर्मिला गाना गाती है।


3) अरुण क्रिकेट खेलता है।


2) यदि किसी वाक्य में दो कर्म हो, तो गौण कर्म पहले और मुख्य कर्म पीछे आता है।


मैंने अपने मित्र को एक किताब भेंट की। स्नेहा ने अपनी सहेली को पत्र भेजा।


3) प्रधान मंत्री ने अपने मित्र को मंत्री बनाया।                                         3) कर्ता तथा कर्मकारकों के सिवा दूसरे कारकों में आने वाले शब्द उनके संबंधित शब्दों के पूर्व आ जाते हैं।


 उदा. 1) मेरे ससूर की तसबीर चित्रकार ने कई दिनों में भी नहीं बनवाई। देखली से देहरादून तक जाने वाली गाड़ी चार नंबर प्लेट फॉर्म पर खड़ी है।


3) सातारा से मेरे गाँव तक जाने वाली सड़क उबड़-खाबड़ हैं।         4) विशेषण जिस संज्ञा से संबंधित रहता है, उसके पहले आ जाता है। उदा. 1) महान शक्तिशाली सॅमसन की ताकद उसके सुंदर सुनहले बालों में थी। 4)


2) विशाल रंगमंच पर एक कमनीय नर्तकी नाच रही थी।


3) अच्छी पुस्तकें सस्ती नहीं मिलती।


5) क्रिया विशेषण अव्यय अथवा क्रिया विशेषण वाक्यांश सामान्यतः क्रिया के पहले आ जाता है।


उदा. 1) हिरन तेजी से चौकड़ी भरता हुआ दौड़ता है। 2) मनुष्य को सुख-दुःख में समान रहना चाहिए। 3) भाई जरा धीरे-धीरे बोलो।          6) संबंधबोधक तथा उसके अनुसंबंधी सर्वनाम के कर्मादि बहुधा वाक्य के आदि में आते हैं।


उदा. 1) उसके पास एक पुस्तक है, जिसमें क्रिकेट के खिलाडियों के चित्र हैं। 2) 3) जिससे लोग घृणा करते हैं, उस पर परमात्मा प्रेम करता है। • जिसका कोई नहीं होता, उसका खुदा होता है।


7) 'क्या' यह प्रश्नवाचक अव्यय कभी वाक्य के आरंभ में आता है, कभी बीच में, तो कभी अंत में भी आता । है। उदा. 1) क्या तुम कल मुम्बई जा रहे हो ?  2) तुम कल क्या मुंबई जा रहे हों?   3) तुम कल, मुंबई जा रहे हो क्या? प्रश्नवाचक अव्यय 'न' वाक्य के अंत में ही आता है


उदा.


1) आप वहां चलेंगे न ?


2)


पिताजी! आप मेरे स्कूल आयेंगे न ?


3) राजपुत्र तो कुशल से हैं न?


8) 'न', 'नहीं' और 'मत' ये निषेधवाचक अव्यय बहुधा क्रिया के पूर्व ही आ जाते हैं। 'नहीं' और 'मत'क्रिया


के पीछे भी आते हैं।


उदा.


1)


मैं न जाऊंगा।


2) राज आज भी नहीं आया।


3)


तुम मत जाओ।


उसने आपको देखा नहीं। 5)


उसे बुलाना मत।


9) संबंधवाचक क्रियाविशेषण जब तब, जैसे-तैसे, जहाँ-तहाँ आदि बहुधा वाक्य के प्रारंभ में ही आ जाते हैं।


उदा.


1) जैसा बोएंगे, वैसा पाएंगे।


2) जहां गुलाब के फूल खिलते हैं, वहाँ कांटे भी दिखाई देते हैं। 3) जब मैं तुम्हें पुकारूंगा, तब तुम तुरंत भाग आना।


Eknath Patil, [08.06.21 21:54]

10)संबंधसूचक अव्यय जिन शब्दों से संबंधित रहते हैं, उनके पीछे आते हैं। पर, मारे, बिना, सिवा कुछ अव्यय उनके पूर्व भी आते हैं।


उदा.


1) वह चिंता के मारे मरा जा रहा है।


2) बेचारा कपड़ों सहित सो गया।


3)


वह बिना सोचे-समझे बोलता है।


4) वह मारे चिंता के सो नहीं पाता।


11)समुच्चयबोधक अव्यय जिन शब्दों को जोड़ते हैं, उनके बीच में आ जाते हैं।


उदा.


1) बच्चों को मां-बाप के प्रति आदर होना चाहिए क्योंकि माँ-बाप ही उनके लिए कष्ट


उठाते हैं।


2) राम-सीता और लक्ष्मण तीनों चौदह साल तक वनवास चले गए।


3)


ग्रह और उपग्रह सूर्य के आसपास घूमते है।


12)संकेतवाचक समुच्चयबोधक अव्यय 'यद्यपि तथापि' और 'यदि-तो' सामान्यतः वाक्य के प्रारंभ में


आ जाते हैं।


उदा.


यदि जाड़ा लगता है, तो कोट पहन कर जाना। 2) पद्यपि वह छोटा है, तो भी बुद्धिमान है।




13)विस्मयादिबोधक अव्यय तथा संबोधनकारक बहुधा वाक्य के प्रारंभ में ही आ जाते हैं। 1) ओह ! उस गरीब की राम कहानी सुनाई भी नहीं जा सकती!


अरे ! यह अचानक क्या हुआ ?


3) छि:! ऐसी गंदी बातें मुँह से निकालते हुए शर्म नहीं आती तुम्हें ? 4) अरे नटखट ! जरा सुनो तो सही!


14)अधिकरण, अपादान, संप्रदान और करण कारक क्रमशः कर्ता और कर्म के बीच में आते हैं। उदा. 1) राम रथ पर बैठकर नगर से बाहर पिता की आज्ञा का पालन करने के लिए गए और तीर से रावण को मारा।


15)वाक्य किसी भी अर्थ का क्यों न हो; लेकिन उनके पदों का क्रम हिंदी में प्राय: एक ही सा रहता है। नीचे एक ही वाक्य सभी अयों में दिया है।


1) विधानार्थक वाक्य - राम आम खाता है।


2) निशेधार्थक वाक्य - राम आम नहीं खाता है।


3) प्रश्नार्थक वाक्य - क्या राम आम खाता है ?


4) आज्ञार्थक वाक्य - राम, आम खाओ।


5) इच्छार्थक वाक्य - राम, आम खाये।


6) विस्मयादिबोधक वाक्य -अरे! राम आम खाता है !


7) संदेहार्थक वाक्य - राम ने आम खाया होगा।


8) संकेतार्थक वाक्य -राम आम खाता, तो अच्छा होता ।


(सूचना - बोलचाल की भाषा में पदक्रम के बारे में कुछ निश्तिच नियम नहीं बताएँ जा सकते। संभाषण में


पदक्रम के संबंध में पूर्ण रूप से स्वतंत्रता रहती है।


उदा.






1) बड़ी उमर है तुम्हारी, भाई।


2) करती हूँ कोशिश में, लेकिन बुरा मत कहना तुम मुझे ।

3)


बताते हैं, अभी हम तुमको |


4) बज गए न आऊ, फिर भी उठे नहीं तुम !


आलंकारिक भाषा में भी पदक्रम की स्वतंत्रता रहती है। लेखक अथवा कवि की इच्छा के अनुसार पदक्रम में अंतर पड़ जाता है।)

अक्षरबंध / बातमी

 अक्षरबंध / बातमी .

बी. ए. भाग:१

अभ्यासक्रमपञिका :२

सञ :२

पाठ्यपुस्तक: अक्षरबंध

विभाग:३

बातमी

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

🔹परस्तावना:  आजच्या काळात वृत्तपञ, रेडिओ आणि दूरदर्शन ही सर्वाधिक प्रभावी प्रसारमाध्यमे आहेत. यातही वृत्तपञ हे या माध्यमातील सर्वात जुने माध्यम आहे.

वृत्तपञात बातम्या असतातच पण अग्रलेख, व्यक्तिविशेष लेख, मुलाखती, बाजूचे लेख वाचकांचा पञव्यवहार , स्फुटलेख ,चिञपट, नाटके, पुस्तके यांची समीक्षा शब्दकोडी, दैनंदिनी, जाहीर निवेदन, जाहिराती, मृत व्यक्तींना श्रद्धांजली अशा अनेक गोष्टी वृत्तपञात छापलेल्या असतात.

    तरीही प्रत्येक व त्तपञात बातमी  केद्रस्थानी असते.बातमीलाच सर्वाधिक महत्व दिलेले असते.'बातमी' या शब्दाला वार्ता, खबर, घटना, वृत्तांत,समाचार, वृत्त असे कितीतरी पर्यायी शब्द वापरले जातात. यालाच इंग्रजीत NEWS म्हटले जाते.NEWया शब्दावरुन NEWSहा शब्द आला असावा असेही मानले जाते.NEW हा शब्द लॅटिनमधीलNowa या शब्दाचे रुप आहे.

'न्यु' म्हणजे नवीन. बातमी नवीनच असायला हवी. जी घटना नेहमीच घडते त्यात बातमी नसते. म्हणून डाॅ. राजन गवस म्हणतात,'वाचकाना ज्या विषयात स्वारस्य म्हणजे इंटरेस्ट असतो, अशा नुकत्याच घडलेल्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे बातमी होय.'

   घडलेली प्रत्येक घटना ही बातमी नसते. त्या घटनेत बातमी होण्याची क्षमता असली पाहिजे.म्हणजेच पूर्वी कधी ऐकले नव्हते, पाहिले नव्हते,अनुभवले नव्हते अशा घडामोडींचा अहवाल म्हणजेच बातमी होय.

बातमी होण्यासाठी त्या घटनेत काही वेगळेपणा असायला हवा. वाचक ती बातमी वाचणार असतात. म्हणून वाचकांना त्या बातमीत रस हवा, तरच बातमीचे वार्तामूल्य वाढेल. ज्या बातमीने वाचक प्रभावित होतात त्या बातमीला वार्तामूल्य असते.

उदा. एका राञीत हजार रुपयाची नोट चलनातून बाद होणे या घटनेला फार महत्व आहे. ही घटना नवीन आहे आणि वाचकांच्चा दृष्टीने तिला अतिशय महत्व आहे

   स्पष्टता,ताजेपणा, अनपेक्षितता, मानवी स्वारस्यता, लोकांची आवड निकटता, सत्यता, स्पष्टता, प्रभावक्षमता ही महत्वाची वार्तामूल्ये आहेत.

'रुढघटनेपेक्षा वेगळी, ताजेपणा असणारी, कुतूहल क्षमन करणारी  घटना म्हणजे बातमी. थोडक्यात सांगायचेझाले तर बातमी ही वाचकांचे लक्ष  वेधून घेते.

उदा. पत्नीच्या चारिञ्यावरुन संशय घेऊन पतीने पत्नी व तीन मुलांचा खून केला' ही बातमी वाचकांचे लक्ष निश्चितच  वेधून घेईल. पणही घटना केवळ या एका वाक्यात सांगून उपयोग नाही तर ही घटना वर्णन करुन सांगायला हवी.तसेच ही घटना घडून गेल्यावर आठ दिवसांनी सांगून उपयोग नाही तर लगेच समजायला हवी ताजी हवी. लगेच समजायला हवी ताजी हवी.

कुशाण राजवट

कुशाण राजवट

 बी ए भाग तीन  - - 3 -  इतिहास पेपर नंबर - 12


 कुशाण राजवट - - प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कुशाणांच्या राजवटीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे , भारतामध्ये कुशाणांच्या सत्तेची स्थापना कुजुल कॕङफिशेस यांनी  केली. आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर त्याने ग्रीक आणि शकांचा पराभव केला. भारतातून त्यांची सत्ता नष्ट केली गांधार, पेशावर , मथुरा ,   या प्रदेशावर त्याने आपली सत्ता स्थापन केली. कल्ह नच्या राजतरंगिणी मध्ये याचा उल्लेख आढळतो, वयाच्या ऐंशीव्या वर्षी मृत्यू पावल्यानंतर त्याचा मुलगा विम कॕङफिशेस हा हा सत्तेवर आला. त्याने देखील मोठ्या प्रमाणात साम्राज्यविस्तार केला त्याने आपल्या नाण्यावर “ महाराज धीराज सर्व लोक ईश्वर ” अशी पदवी लावून घेतली होती. सांस्कृतिक कारण देखील त्याने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. जिंकलेल्या साम्राज्याचे त्याने अनेक विभागात विभागण्यात केल्या, त्याने स्वतःला “ माहेश्वर ” अशी देखील  लावून घेतली होती . तो शैव पथांचा  असला तरी इतर धर्मीयांचा त्याने आदर केलेला होता.

कनिष्क - - - प्राचीन भारताच्या इतिहासात आणि कुशाण राजवटीच्या इतिहासात पराक्रमी विद्वान् विद्वानांचा आश्रयदाता बौद्ध धर्माच्या उपासक म्हणून कनिष्काला महत्त्व दिले जाते. साम्राज्य विस्ताराबरोबर सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घालण्याचे श्रेय कनिष्का ला दिले जाते. त्याने मोठ्या साम्राज्याची निर्मिती केली. त्याचा राज्यकारभार करण्यासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा निर्माण केली .  कनिष्क हा कुषाण वंशीय होता. तसे त्याने आपल्या नाण्यावर संबोधले आहे. कनिष्काने श "देवशाही शहानशा  मुरुड" ही पदवी लावून घेतली होती. रावळपिंडी पेशावर अशा अनेक ठिकाणचे प्रदेशात त्याने जिंकले, काश्मीर मध्ये त्याने  "गणेशपूर"शहर वसवले .तेथे त्याने बौद्ध धर्माची चौथी परिषद भरवली.   कनिष्काने भारतातील प्रदेशावर सत्ता स्थापित केल्यानंतर.आपल्या कार्यक्षम सैन्या सह त्याने चीनवर स्वारी केली . या वेळा  चीन सेनापती पॅन याॕग चा पराभव केला.या पराभवामुळे त्याला बराच प्रदेश चीनचा मिळाला कनिष्काने अशोका नंतर मोठा प्रदेश मिळवलेला होता. बनारस खोरासान , अफगाणिस्तान , काश्गर, पंजाब, सिंध , काश्मीर, इत्यादी प्रदेश त्याने आपल्या ताब्यामध्ये ठेवले होते. या विस्तारित  राज्याचा राज्य कारभार करण्यासाठी योग्य अशी प्रशासन यंत्रणा निर्माण केली होती. आपल्या साम्राज्याचे त्याने वेगवेगळे भाग केले होते. त्या प्रांताच्या प्रमुखाला महा क्षत्रप असे म्हटले जात होते. त्याने आपल्या सत्तेचा वापर प्रजेच्या हितासाठी केल्याचे दिसून येते. त्याची प्रशासन व्यवस्था आहे सैनिकी स्वरूपाची होती. कनिष्काच्या धार्मिक धोरणाचा विचार करता तो बुद्ध धर्माचा उपास होता. अश्वघोष याची भेट झाल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असे असले तरी त्याने इतर धर्मीयांना सन्मानाची वागणूक दिली.  कनिष्काच्या काळातच बौद्ध धर्मात अनेक संप्रदाय व पंथ निर्माण होण्यास सुरुवात झाली.  बौद्ध धर्मात निर्माण झालेल्या सांप्रदायिक गैरसमजुती   मतभेद नष्ट व्हावे यासाठी कुंडल वन येते चौथी परिषद भरवली .  कनिष्क हा कर्तबगार सम्राट होता. तसा तो साहित्य , कला, यांना आश्रय देणारा राज्यकर्ता होता. अनेक विद्वानांना त्याने राजाश्रय दिला होता . सोन्य करंद ग्रंथाचा लेखक अश्वघोष. शून्य वादाचा जनक नागार्जुन,  तसेच आयुर्वेद शास्त्राचा  अभ्यासक चरक. या विद्वान माणसांना त्याने राजाश्रय दिला होता. तक्षशिला जवळ सिरमक    तर काश्मीर जवळ कनिष्कपूर ही शहरे वसवली. मात्र तेविस वर्षे राज्य करणाऱ्या कनिष्ठ ला.

 त्याच्या शेवटपर्यंत युद्ध करीत राहण्याचा धोरणाला .त्याची सैनिकी यंत्रणा कंटाळली होती परिणामी त्याचे मंत्री आणि सैनिकांनी कट करून कनिष्क ला ठार मारले आणि अशा रीतीने कुशाण राजवटीतील  कर्तबगार राजाचा शेवट झाला.

कुशाण सत्तेचे भारतावरील परिणामाचा विचार करता भारतामध्ये एक आंतरराष्ट्रीय साम्राज्य निर्माण केले. त्यांना विरोध करणारा कोणताही सत्ताधीश त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. त्यामुळे व्यापाराच्या क्षेत्रात, देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली धार्मिक जीवनामध्ये , शांतता निर्माण झाली होती. प्रशासनामध्ये प्रामाणिक भावना निर्माण झाली होती. कर्तबगार राज्यांच्या राजवटीमुळे कुशाण राजवट यशस्वी राजवट म्हणावे लागते . भाषा, साहित्य, कला, ज्योतिष शास्त्र , नानक शास्त्र , या क्षेत्रामध्ये भारताचे वेगळेपण त्यांनी निर्माण केले होते, असे म्हणावे लागते.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/JS4cm7e1s68zLsea6

साहित्याची भाषा

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी.

अभ्यासक्रमपञिका :१२

सञ :६

पाठ्यपुस्तक : साहित्यविचार

विभाग :३ साहित्याची भाषा

१.व्यवहारभाष, शास्ञभाषा व साहित्यभाषा : साम्यभेद.

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

🔹परस्तावना :  मानवी जीवनात विविध क्षेञात भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.माञ प्रत्येक क्षेञात वापरली जाणारी भाषा त्या भाषेतील विशिष्ट शब्द हे त्या भाषेतील व्यवहारासाठीच प्रामुख्याने वापरले जातात. भाषेतील विविध क्षेञानुसार कसा वापर केला जातो याचा विचार येथे करायचा आहे

१) व्यवहारभाषा:  पुर्वी ग्रामीण भागात बलुतेदारी पध्दत अमलात होती. पण ही पध्दत काळाच्या ओघात नष्ट झाली. आधुनिक जीवनशैली मुळे समाज व्यवस्था बदलत आहे. पण पूर्वी व्यवसायावर अवलंबून असणारे भाषेतील शब्द प्रयोग समाजामध्ये रुढ झालेले दिसतात. बलुतेदारी पध्दतीत अठरापगड जातीचे लोक राहत होते. त्यांच्या व्यवसायावरुन अनेक शब्दप्रयोग रुढ होते. त्याचा प्रभाव आजही भाषेवर असलेला दिसून येतो.

उदा. चांभाराच्या कातडे कापण्याच्या हत्याराला आरी असे म्हणतात. किंवा चप्पल तुटले टाका घाल, टाका घालणे हा शब्दप्रयोग  भाषेत वापरला जातो. सुताराच्या भाषेत पाचर मारणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. लोहार लोखंडाच्या हत्याराना धार देण्यासाठी पाणी पाजणे हा शब्दप्रयोग वापरतो. अलीकडच्या काळात विटाचे बांधकाम करणारा गवंडी भिंत बांधताना वळंबा घालणे असा शब्दप्रयोग वापरला जातो.

   अलिकडच्या काळात व्यवसायावरुन स्वतंञ शब्द भाषेत वापरले जातात. ठेकेदार, घाऊक माल,दलाल, यासारखे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

२) साहित्याची भाषा:  उत्तम काव्याची भाषा कशी असते/कशी असावी याविषयी प्राचीन संस्कृत परंपरेत पाणिनि भर्तुहरी  यांच्यापासून जगन्नाथपंडितापर्यत अनेक साहित्य मीमांसक  तत्वज्ञ, वैयाकरणी, तर्कशास्ञज्ञ यांनी चर्चा केलेली दिसते. पाश्यात्य विचार परंपरेतही  साहित्याच्या भाषेसंबंधी अॅरिस्टाॅटलपासुन  रिचर्डस , मार्गरेट मॅकडोनाल्ड, वर्डस्वर्थपर्यंत चर्चा झाली आहे. आजही साहित्याची भाषा हा महत्वाचा विषय मानला जातो. बा. सी. मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ, गो. वि. करंदीकर व भालचंद्र नेमाडे या समीक्षकांनी भाषेसंबंधी विचार मांडला आहे. या सर्व भारतीय व पाश्यात्य समीक्षकांच्या विचारातून  साहित्याच्या भाषेची कांही ठळक वैशिष्ट्ये हाती लागतात.

१) भाषेच्या साहाय्याने लेखक आपला जीवनानुभव  व्यक्त करत असतो. त्यामुळे त्या त्या लेखकाची स्वत:ची अशी भाषा असते.

२)सूचकता:साहित्याची भाषा विविध संवेदनांची सूचक असते. ललित साहित्यातील सौंदर्य  या सूचकतेच्या शक्तीवर अवलंबून असते.

उदा. केशवसुतांच्या 'तुतारी' व 'झपूर्झा' या कविता.

३) चिञदर्शित्व :  आपण  पाहिले की  ललित साहित्य  विविध रुपात अवतरते. ते कधी कविता रूप घेते  तर कधी कथारुप.  या रुपामधून  ललित लेखकाचे विविधरंगी अनुभव  समूर्त होतात,गोचर होतात.  शब्दांच्या साहाय्याने तो या अनुभवांचे चिञण करीत असतो. एका रंगछटेशेजारी दुसरी रंगछटा व तिच्या शेजारी आणखी तिसरी येऊन  ज्याप्रमाणे  चिञ सिद्ध होत असते त्याप्रमाणे साहित्य अनुभव -चिञ सिध्द होते. चिञातील रंगछटेचे कार्य चिञ गोचर करणे हे आहे त्याप्रमाणे ललित साहित्यातील  शब्दांचे कार्य  अनुभवांचे विश्व  साकार करते. 

उदा. बालकवींची 'औदुंबर' ही कविता व्यंकटेश माडगुळकरांची शैली.

४) लय आणि ताल : साहित्यकृतीतून जो अनुभव साकारत असतो त्याला स्वत:ची अशी लय असते.  ताल असतो .तो भाषेद्बारे प्रकटत असतो. या लयीनुसार  शब्दांचा अनुक्रम ठरतो ललित साहित्याची भाषा जणू त्या साहित्यातून प्रकट  होणार्‍या भावानुभवाच्या पदन्यासाची चाहूल घेत असते. जो अनुभव प्रकट असतो त्याची लय राखली जाते की नाही,  त्याचा ताल सांभाळला जातो की नाही याची काळजी ही भाषा घेत असते. 

उदा. बालकवींच्या 'फुलराणी' या  कवितेची लय  त्यांच्या 'आनंदी आनंद गडे'  या कवितेहून भिन्न आहे.

५) सौंदर्यनिर्मितीची क्षमता :  साहित्याची भाषा ही  सौंदर्यसर्जक असते.  व्यवहाराच्या भाषेची अभिव्यक्ती अशी होईलच असे नाही. साहित्यभाषेत त्यामूळेच  कलात्मक आनंद देण्याचे सामर्थ असते. 

उदा. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात  ही सौंदर्यानुभूती  केवळसाहित्याची भाषाच देते.व्यवहारात असे म्हणणे हास्यास्पद तरी ठरते वा कृञिम तरी ठरते.

३) विज्ञानभाषा :  विज्ञानाची भाषा हि वस्तुनिष्ठ भाषा असते.यामध्ये नेमकेपणा,चिञमयता,अचूकपणा दर्शवण्यासाठी योग्य त्या आकृत्या,चिञ, आलेख याचा उपयोग केला जातो. वाच्यार्थ, एकच अर्थ, सर्वसामान्य विज्ञान भाषेत असतो.श्रोत्यावर भाषिक परिणाम करणे,त्यांनाभारुन टाकणे हे विज्ञान भाषेचे स्वरुप नाही. विज्ञान भाषा ही श्रोते,वाचक निरपेक्ष असते. त्यामुळे अशी 'पुनरक्ती' ची सुसंगती विज्ञान भाषत नसते. शास्ञातील भाषा तार्किक असते व ती तार्कीक सुसंगती देते. ही भाषा आवश्यक  ते सर्व सांगते पण अनावश्यक ते काहीही सांगत नाही. ही भाषा आवश्यक  ते सर्व सांगते पण अनावश्यक ते काहीही सांगत नाही.विज्ञान भाषेत वाचकांचा या मध्ये विचार नसतो. या मध्ये संकल्पनांच्या भाषा संज्ञा  म्हणून आवश्यक ते संदर्भ दिले जातात विज्ञान भाषा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाचीभाषा असते या मध्ये नेमकेपणा आणि अचूकता यांना अधिक महत्व असते.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवावी. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSezkDBWBeXgb6wVloY7yWI5G63ZIXtyJ5BL8Fz5-scEaKRVzA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (भाग २)

 (Dhere V. D.)

B.A.II. History Paper IV

 महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (भाग २)

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती कोयना भूकंप (१९६७)आणि लातूर भूकंप (१९९३)

भूकंप ....भूकंप निसर्गनिर्मित आपत्ती आहे. पृथ्वीच्या कवचात धक्के बसल्याने भूकंप घडून येत असतात. याचा अभ्यास करण्यासाठी भूकंप मापक यंत्र ही सध्या तयार केली गेलेली आहेत. जगभरात दरवर्षी 30,000 भूकंप होतात यातील बरेचसे भूकंप सागर तळाशी आणि दुर्गम भागात होत असल्याने आपणास कल्पना येत नाही तेवढा जास्त असणारे भूकंप व आपणास समजतात.

व्याख्या.."पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्या इतक्या बसलेल्या त्याला भूकंप म्हणतात".

डब्ल्यू जी मूर "नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली निर्माण झालेल्या हालचालींमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात त्यास भूकंप असे म्हणतात".

       पृथ्वीचे बाह्य स्वरूप एकसंघ नसून ते सुमारे ३० दृढ व कठीण भागांचे बनलेले आहे त्याला भूपट्ट म्हणतात. प्रत्येक भूपट्ट हा पृथ्वीचे कवच आणि कवचाखाली उष्ण खडक (प्रावरण)यांचा बनलेला असतो. कवच आणि प्रावरण यांच्या थराला शिलावरण म्हणतात. भूपट्ट दुर्बलावरनावर म्हणजे प्रावरणातील शीलावरणाच्या खाली उष्ण व मृदू खडकांना जो भाग असतो त्यावर तरंगतात /सरकतात. ही हालचाल अडकने- निसटणे धक्के खात सरकणेअशी होत असते. स्टेटस काही वेळा भूपट्टचे खडक एकमेकात असे अडकतात की हलू शकत नाहीत. अशा वेळी दोन्ही बाजूंच्या खडकांमध्ये ताण वाढत जातो आणि तुटतात आणि ते पुढे -मागे किंवा वर- खाली सरकत जातात त्यामुळे भूकंप घडून येतात.

           भूकंपाची स्थान व त्याची तीव्रता या बाबी भूकंपलेखाद्वारे निश्चित केल्या जातात. भूकंप मापकाद्वारे भूकंप तरंगांची भूमीवरील हालचाल शोधली जाते. भूवैज्ञानिक   'चार्ल्स  रिश्टर' यांनी 1935 मध्ये भूकंपाची तीव्रता ठरवणारे मापक यंत्र तयार केले. त्यामुळे या मापन पद्धती ला रिश्टर प्रमाण (रिश्टर स्केल) असे म्हणतात. या पद्धतीत भूकंपाची तीव्रता मॅग्न (मॅग्नेटयूड) केवळ एका अंगाने वाढली तर भूकंपामुळे मुक्त झालेली ऊर्जा 32 पट वाढली असे मानतात. ७ किंवा अधिक रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या इमारती देखील जमीनदोस्त होऊ शकतात.

              आजवरचा सर्वात मोठा भूकंप 1960 मध्ये चिली देशात घडून आला. त्याची तीव्रता 9.5 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. सेक्स 20 11 मध्ये जपानमधील फुकुशिमा या शहरात झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 होती. 2001 मध्ये गुजरात मधील भुर्ज येथे झालेल्या भूकंपाची नोंद 7.7 रिश्‍टर स्केल इतकी होती. यात आर्थिक नुकसान बरोबरच २०,००० लोक मृत्युमुखी पडले होते. 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील भूकंप 9.1 रिश्‍टर स्केलचा होता यामुळे सुनामी ची लाट भारतात आली. कोयनेच्या पट्ट्यात सतत भूकंप होत असतात. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात कराड येथे भूकंप संशोधन केंद्र उभारले आहे.

              भूकंपाची कारणे....

       १). भूपृष्ठीय कारणे (Surface Causes)     पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठमोठे पर्वत आहेत ऊन वारा पाऊस व निसर्गातील बदलांमुळे त्यांची झीज होते. त्यामुळे पर्वताच्या कडील भाग कमजोर होतो कडे कोसळून खाली जाऊन कोसळतात. अशावेळी भूकंप होतात.  

       २). पातलीय कारणे...

   पृथ्वीच्या खोल भागातील होणारे भूकंप यांना पातलीयभूकंप असे म्हणतात. भूपृष्ठापासून तीनशे किलोमीटर खोलीवर विविध बदल होतात खडकांमधील खनिज पदार्थांचे भूगर्भात असलेल्या रासायनिक द्रवव्यामुळे स्पटीकिकरण होते यामुळेही भूकंप होतात.

        ३). जलाशयाचा भार..

   महाराष्ट्रात व जगभर जी मोठी मोठी धरणे बांधली गेली त्या कृत्रिम जलाशयातील पाण्याचा भार पडून भूकंप तयार होतात.

       ४). निवर्तनिक करणे ..

     रस्तावरील विविध प्रकारच्या खडकांचे अंतर्गत बल व दाब घडल्यामुळे हालचाली होतात व भूपृष्ठाला मोठे आघात होतात यातून भूकंप तयार होत असतो.

     ५). ज्वालामुखीय कारणे..  

पृथ्वीच्या पोटातील लाव्हारस वेगाने भूपृष्ठावर येतो ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यामुळे जमिनीला हादरे बसतात व त्या प्रदेशांमध्ये भूकंप होत असतो. 

    ६). भुगर्भाच्या घड्यांच्या हालचाली...

गुगल बाबा ची रचना वेगळे स्थळांचे आहे काही खडकांचे थर यात वरचे दोन खालचे वेगळे तळाचे वेगळे असे आहेत. या खडकांना घड्यांना स्वतःची अशी गती आहे . या गतीतून भूगर्भात प्रचंड शक्ती निर्माण होते व भूपृष्ठाला हादरे बसतात याला आपण भूकंप म्हणतो.


               कोयना भूकंप (११ डिसेंबर १९६७)

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर आलेली ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती होती 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचा मोठा धक्का बसला. 7.5 रिश्टर स्केल चा हा धक्का होता. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के यावेळी बसले. 1963 पासून 2020 पर्यंत कोयना धरण परिसरात अंदाजे 1 लाख 21 हजार भूकंपाची नोंद झाली आहे. यात कमी तीव्रतेचे 1 लाख 19 हजार 197 भूकंपाची नोंद आहे. ३ते ४ रिश्टर स्केल चे 5 भूकंप झाले जे सर्वसामान्यपणे जाणवले. 

                कोयना भूकंपाची आपत्ती...

  १). जीवित व वित्तहानी.   कोयना नदीवर बांधलेल्या शिवसागर जलाशयात पाणी वाढल्याने हा 7.5 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला या भूकंपाचा गडगडाट ध्वनी व हादरे  जवळपास 46 सेकंद जाणवले. भूकंपामुळे 190 लोकांचा बळी गेला हजारो लोक जखमी झाले/ जायबंदी झाली तर हजारोंच्या संख्येने संसार उद्ध्वस्त झाले.

  २). कोयनेच्या वैभव व विकासावर परिणाम.. एम कंपनी लोकांच्या मनावर भीतीचे साम्राज्य उभे राहिले. सततच्या भूकंपामुळे हा परिसर भूकंपप्रणव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे येथे विकास कामांना खीळ बसली.

  ३). कोयना परिसराची वाताहत.. महाराष्ट्र अनेक लोकांनी या भूकंपानंतर कोयनानगर सोडण्याचा निर्णय घेतला कराड-चिपळूण उद्योग उभे राहिले मात्र कोयनानगर भूकंपाच्या भीतीने माणसेही वसाहत करण्यास तयार नाहीत.

     भूकंपानंतरच्या तातडीच्या उपाययोजना...

भूकंपाचे परिणाम म्हणून धरणाला जे बारीक तडे गेले होते ते बंदिस्त करण्यात आले. पोलादाच्या तारांनी धरणाचा संपूर्ण परिसर प्रतिबलित करून शीवल्यासारखा एकसंघ करण्यात आला. प्राथमिक स्तरीकरण केले नंतरच्या काळात जोड स्तंभ बांधून संपूर्ण धरण मजबूत करण्यात आले.  महाराष्ट्रातील इतर जलाशयांची पाहणी करून तेथेही मजबुतीकरण करण्यात आले.

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भूकंपग्रस्तांसाठीचे कार्य .. ... या परिसरातीलच पाटणचे असलेले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सर्वप्रथम धाव घेतली आणि दृढनिश्चयाने येथील जिवंत साडेतीन लाख लोकांच्या जीवनाच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवल्या खेरीज येथून हलणार नाही अशी प्रतिज्ञा केली. सेक्सी जखमींना कराड सातारा कोल्हापूर येथील दवाखान्यात हलवले. तिचे ढिगारे उपसून त्या खालून शक्य तितक्या जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. या आपदग्रस्तांना अन्न आणि निवारा जागेवरच मिळेल याची व्यवस्था केली. बाहेरून वैद्यकीय मदत तसेच अन्नधान्याची मदत अपदाग्रस्तांना पर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्वतः दोन महिने कोयनानगरला तळ ठोकून होते.नवीन घरासाठी लागणारे वासे, बांबूची तट्टे, पत्रा, कपडे, भांडी, अंथरूण-पांघरूण, जेवण, अन्नधान्य, वैद्यकीय साहित्याची मदत इत्यादी वाहने शक्य तितक्या लवकर अपघातग्रस्तां पर्यंत पोहोचवली. जनतेकडून, शासनाकडून इतकेच नाही तर लष्कराकडूनही मदत मिळवून अपघातग्रस्तांच्या जीवन सुखकर करण्याचा त्याने प्रयत्न केला. अशा रीतीने 70 हजार घरे पुन्हा उभी करण्यात आली.


          लातूर भूकंप (३० सप्टेबर १९९३)

कोयना भूकंपानंतर महाराष्ट्रावर मोठा आघात करणारा लातूरचा भूकंप होता. या भूकंपात पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. लातूर येथील भूकंपमापन यंत्र वर 3.1 रिश्‍टर स्केल चे धक्के नोंदवले गेले होते. एक तीव्र भूकंप पूर्वी 1962 84 आणि 1992- 93 मध्ये 124 भूकंपाच्या धक्क्याची नोंद या परिसरात होती. किल्लारी या छोट्या गावात केंद्रबिंदू असलेला हा भूकंप 6.5 रिश्टर स्केलचा होता.  कोयना पेक्षा हा भूकंप तुलनेने जरी लहान असला तरी या भूकंपाने आठ ते दहा हजार लोकांचा बळी गेला. 

  ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५६ मिनिटांनी भूकंप झाला. खिल्लार जातीच्या पहिला साठी प्रसिद्ध असलेले हे किल्लारी गाव. या भूकंपाची बातमी जगभरात गेली बीबीसी नियर टाइम पासून इतर वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी भयानक विध्वंसाची छायाचित्रे छापली. ज्यामुळे येथे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. अमेरिका, इंग्लंड, जपान, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंड इत्यादी देशांनी औषधे, तंबू, ब्लांकेट्स, खाद्यपदार्थ पाठवले, जागतिक बँक पुनर्वसनात सहभागी झाली, भारतातील सर्व शहरानी, असंख्य तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. कोयनेच्या भूकंपात शासनाने फक्त मदत केली होती. आता पुनर्वसन कार्यात सर्व लोक सहभागी झाले होते. किल्ला, गुवाळ, गांजनखेडा, नाम नंदुगी, बानेगाव- तळणी, हरेगाव, दापेगाव, टाकळी, सारवाडी इत्यादी गावांना भूकंपाचा मोठा तडाखा बसला. काही गावांमध्ये तोफे सारखे आवाज जमिनीतून आले तर काही गावात मोठमोठे खड्डे पडले. 

  जीवित व वित्तहानी...... लातूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना या भूकंपाची जवळ बसली 30 सप्टेंबर च्या मध्यरात्री 03:56 नंतरच्या पहिल्या धक्क्यानंतर पहाटे 04:41 सकाळी 6.24 व सकाळी 7.48 असे आणखी तीन धक्के बसले. यातील पहिले दोन धक्के मोठे होते. त्यामुळे झोपेतच हजारो लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले व मरण पावले.

          या परिसरात प्रामुख्याने माळवदाची घरे होती. मोठ मोठे दगड एकमेकांवर रचून मधे माती घालून घरांचे बांधकाम केले होते. छप्परही दगड मातीचे होते. भूकंपाचा जोराचा धक्का बसल्यामुळे भिंती व छप्पर कोसळले व त्याखाली लोक गाडले गेले अनेक जायबंदी झाली किल्लारी तील जवळपास 90 टक्के घरे ही भुईसपाट झाली. गणेश विसर्जन करून आलेले 34 लोक जिल्हा बँकेच्या इमारतीखाली झोपले होते ते सर्वजण गाडले गेले व मरण पावले.

          किल्लारीचा भूकंपापेक्षा कोयनेचा भूकंप ३० पट अधिक तीव्रतेचा होता. पण कोयनेत 190 लोकांचा बळी गेला तर किल्लारी भूकंपात दहा हजारापेक्षा अधिक लोक मरण पावले, प्रचंड आर्थिक स्वरूपाचे नुकसान झाले, तीस हजार पेक्षा अधिक लोक जखमी झाले एक लाख घरांचे नुकसान झाले.

          भूकंपाची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व महसूल मंत्री विलासराव देशमुख स्वतः किल्लारीला पोहोचले. सर्व शासकीय यंत्रणा सुसज्ज केली. त्याच्या जोडीला लष्कराचे जवान मदत कार्यात उतरवले, घराच्या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, मृतदेह बाहेर काढणे, जखमी लोकांना रुग्णालयात पोहोचवणे, लोकांना राहण्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणे, त्यांच्या जेवणाखाण्याची सोय करणे, ही कामे या यंत्रणेने तातडीने केली. यात स्वयंसेवी संस्थानाही सहभाग घेण्याची संधी दिली. भूकंपरोधक घरे नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे लक्षात घेऊन लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील पन्नास गावांचे ठेकेदार नेमून भूकंपरोधक घरे बांधून बांधण्याचे काम सुरू केले. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोष प्रधान यांनी झपाटून जाऊन पंधरा -पंधरा वीस-वीस तास पुनर्वसनाचे कार्य केले. देश-विदेशातून लातूरमध्ये मदतीचा ओघ आला. त्याचे योग्य वाटप केले गैरव्यवहार होणार नाही याकडे लक्ष दिले. लातूर उमरगा तालुक्यातील 50 गावांचे स्थलांतर केले 55 हजार लोकांना तयार घरे देण्यात आली. 2 लाख 50 हजार घरांची दुरुस्ती केली गेली. लोकसहभाग व श्री महिला गृह उद्योग, हिंदुस्तान पेट्रोलियम, टाटा हाऊसिंग, रामकृष्ण मिशन, जनकल्याण, टाइम्स ऑफ इंडिया, मल्याळम मनोरमा, रोटरी इंटरनॅशनल, शिवसेना, महाराष्ट्र काँग्रेस, आंध्र प्रदेश सरकार, केरळ हाऊसिंग बोर्ड इत्यादी संस्थांनी लातूर उमरगा जिल्ह्यातील 39 गावे घरे बांधून दिली.  भूकंपग्रस्त गावातील १२०० मुलांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने आधार दिला. अनेक स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी संघटना यांनी ही महत्त्वपूर्ण योगदान दिले.


           भूकंपाचे परिणाम....

   भूकंप आपत्ती अचानक येते त्याचा प्रभाव काही सेकंद असतो. पण त्याने प्रचंड जीवित व वित्तहानी होते. मानवा बरोबरच सर्व प्राणिमात्राला याची झळ पोहोचते. इमारती, झाडे पडतात, खड्डे पडतात, जमिनीतून आवाज येतात, समुद्रातून मोठमोठ्या लाटा उसळतात, पृथ्वीच्या कवचात कंपने निर्माण होतात भूकंपाचे परिणाम आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील.   

   १). भूपृष्ठावर चे दोन स्थळ एकमेकांवर आदळणे व भेगा पडणे..... भूकंपामुळे भूपृष्ठावर चे दोन स्तर परस्परांवर आदळतात तीवर भूकंपात जमीन वेगाने आदळते तिच्यावरील सुट्ट्या वस्तू इतरत्र सरकतात जन्मलेला व जमीनीवरील बांधकामांना भेगा पडतात भूपृष्ठाच्या रचनेत बदल घडून येतो.

   २). विजेच्या तारा, रुळ, इमारती, रस्ते, पूल यांची हानी...... पाण्याचे नळ, भूमिगत दूरध्वनी, विजेच्या तारा, इंधन- वायूचे मार्ग, हे वेडेवाकडे होतात, रस्ते उखडतात पडतात, पूल कोसळतात, इमारतींची पडझड होते, डोंगराच्या उतारावर कडे कोसळतात.

   ३). भूजल पातळीत मोठे फेरबदल होतात.... भूपृष्ठाचे स्तर सरकल्याने दरडी कोसळणे, भू पृष्ठाला भेगा पडणे या क्रिया घडतात. त्यामुळे भूजल पातळीत मोठे फेरबदल होतात. विहिरीचे पाणी गढूळ होते, काही विहिरीतला आटतात तर काही तुंबतात अनेक पाण्याचे झरे नष्ट होतात तर नवीन निर्माण होतात.  

   ४). जमिनीच्या उदरात मनुष्य/ प्राणी गडप होतात....

काहीवेळा भूकंपामुळे मोठ्या भेगा पडतात जमिनीला खड्डे पडतात या भागांमध्ये अनेक लोक पशू-प्राणी गडप होतात .

५). त्सुनामी लाटांची निर्मिती ... समुद्राच्या तळाला अथवा किनार्‍यालगत भूकंप घडून आला तर समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात अशाप्रकारे भूकंपाचा ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या लाटांना त्सुनामी लाटा असे म्हणतात. त्सुनामी लाटा हजारो किलोमीटर अंतरावर गेल्या तरी त्यांची शक्ती कमी होत नाही किनाऱ्यावरील हजारो जीवन प्राणी त्या नष्ट करतात.

भाषाविज्ञान का अन्य ज्ञान-विज्ञान से संबंध

(E. S. Patil)

T. Y. B. A. ,HINDI  ,  paper no - 16  ,  semester - 06

  भाषाविज्ञान का अन्य ज्ञान-विज्ञान से संबंध


•भाषाविज्ञान का ज्ञान-विज्ञान की अन्य शाखाओं से नजदीकी संबंध होता है। एक की जानकारी के बिना दूसरे का अध्ययन प्राय: असंभव होता है। अत: इन संबंधों को स्पष्ट करने के लिए हमारे पाठ्यक्रम के अनुसार कुछ प्रमुख संबंध को स्पष्ट किया जा रहा है।


1) भाषाविज्ञान और साहित्य


भाषाविज्ञान और साहित्य का घनिष्ठ संबंध है। भाषाविज्ञान साहित्य के बिना अधूरा है और साहित्य भाषाविज्ञान के बिना अधूरा है । भाषाविज्ञान और साहित्य दोनों में भाषा तत्त्व महत्त्वपूर्ण है। 'भाषा' भाषाविज्ञान का साध्य है, तो साहित्य के लिए 'अभिव्यक्ति' । साहित्य भाषाविज्ञान के लिए सामग्री संकलन करने का कार्य करता है । भाषा के तुलनात्मक एवं ऐतिहासिक अध्ययन में साहित्य की सहायता लेनी पड़ती है। उदाहरण के लिए साहित्य से ही यह पता चलता है कि किस तरह संस्कृत से पालि, पालि से प्राकृत, प्राकृत से अपभ्रंश और अपभ्रंश से हिंदी की उत्पत्ति हुई और खड़ी बोली, ब्रज, अवधी, बघेली, छत्तीस गढ़ी, भोजपुरी आदि बोलियों का प्रादुर्भाव हुआ तथा खड़ी बोली उत्तरोत्तर विकसित होकर राष्ट्रभाषा के रूप में प्रचलित हुई। लैटिन, ग्रीक, संस्कृत, जर्मन, ईरानी, अवेस्ता आदि भाषाओं के प्राचीन साहित्य के आधार पर ही भाषाविज्ञान यह कहता है कि इन भाषाओं का मूल स्त्रोत एक है तथा ये सभी एक परिवार की भाषाएँ हैं।


जीवित भाषाओं के अध्ययन को छोडकर पुरानी या मृत भाषा का, भाषाविज्ञान चाहे जिस रूप में अध्ययन करना चाहे, उसे बार-बार साहित्य का आश्रय तो लेना ही पड़ेगा। साथ में जीवित भाषा के संबंध में भी 'क्यों', 'कब', 'कैसे' इत्यादि के उत्तर के लिए भाषाविज्ञान को साहित्य का सहारा लेना पड़ेगा।


ध्वनि परिवर्तनों एवं रूप परिवर्तनों को जानने के लिए भी साहित्य भाषाविज्ञान को पर्याप्त सामग्री प्रदान


करता है। अर्थ - परिवर्तन के सम्यक् अध्ययन के लिए भाषाविज्ञान को साहित्य की ही मदद लेनी पड़ती है। जैसे


साहित्य द्वारा ही इस बात का पता लगाया जाता है कि कैसे 'असुर' शब्द पहले देवताओं के लिए प्रयुक्त - किया जाता था । इसी तरह कैसे ‘स्वर्गवास' शब्द देवताओं के निवास के अर्थ को छोड़कर 'मृत्यु' का पर्याय हो गया?


दूसरी ओर साहित्य भी भाषाविज्ञान से विपुल सहायता लेता है। भाषाविज्ञान साहित्य के क्लिष्ट अर्थों एवं विचित्र प्रयोगों तथा उच्चारण संबंधी समस्याओं पर प्रकाश डालता है। डॉ. वासुदेवशरण अग्रवाल ने भाषाविज्ञान के सिद्धांतों के आधार पर जायसी कृत 'पद्मावत' के बहुत से शब्दों को उनके मूल रूपों से जोड़कर उनके अर्थों को स्पष्ट किया है । साथ ही शुद्ध पाठ के निर्धारण में भी इससे पर्याप्त सहायता ली है। इस प्रकार भाषाविज्ञान और साहित्य एक-दूसरे के सहायक हैं।


2) भाषाविज्ञान और व्याकरण -


व्याकरण शब्द 'वि' और 'आकरण' के योग से बना है। व्याकरण शब्द का अर्थ है, 'टुकडे करना' । यहाँ शब्दों के टुकड़े-टुकड़े करके उसके ठीक स्वरूप को बनाना व्याकरण का काम है। व्याकरण और भाषाविज्ञान मेंबहुत घनिष्ठ संबंध है। इसी घनिष्ठ संबंध के कारण दोनों को एक या भाषाविज्ञान को व्याकरण, या व्याकरण को .भाषाविज्ञान मानने का भ्रम लोगों में हो जाता है। इन दोनों में अंतर स्पष्ट है -


भाषाविज्ञान व्याख्यात्मक विषय है, जबकि व्याकरण वर्णनात्मक व्याकरण के द्वारा ही कोई व्यक्ति किसी भाषा का शुद्ध एवं ठीक उच्चारण कर उसे व्यवहार में ला सकता है। किसी भाषा के शुद्ध एवं अशुद्ध प्रयोगों को बताने का कार्य व्याकरण करता है। इसके विपरीत भाषाविज्ञान, विज्ञान होने के कारण इस बात को जानना चाहता है कि कब, कहाँ, कैसा प्रयोग होता है।


जहाँ तक संबंधों का प्रश्न है, भाषा के अध्ययन में दोनों अन्योन्याश्रित हैं। बिना भाषाविज्ञान की जानकारी से अच्छा व्याकरण नहीं लिखा जा सकता और दूसरी ओर भाषाओं के विश्लेषण में भाषाविज्ञान व्याकरण से पर्याप्त सामग्री और सहायता लेता है।


व्याकरण जीवित भाषा का रूप है। भाषा के परिवर्तन को समझने की क्रिया भाषाविज्ञान करता है और व्याकरण उन्हें संभाल लेता है। उदा. व्याकरण यह बतलाता है कि 'जा' का भूतकाल रूप 'गया' होता है। लेकिन यह कहाँ से आया यह भाषाविज्ञान बताता है।


भाषा की साधुता या असाधुता बताने का कार्य व्याकरण करता है। इस दृष्टि से व्याकरण भाषाविज्ञान का अनुगामी है। भाषाविज्ञान नए रूपों का सहज समावेश कर सकता है, लेकिन व्याकरण नहीं। इसलिए व्याकरण पुराणमतवादी है, जबकि भाषाविज्ञान प्रगतिवादी है।


भाषाविज्ञान का कार्य वैज्ञानिक है, तो व्याकरण का कलात्मक व्याकरण का क्षेत्र अत्यंत संकुचित है, जबकि भाषाविज्ञान का क्षेत्र अत्यंत व्यापक एवं विस्तृत है। भाषाविज्ञान और व्याकरण में निम्न भेद हैं. -


1) व्याकरण कला है तो भाषाविज्ञान विज्ञान है।

2) व्याकरण का क्षेत्र सीमित है तो भाषाविज्ञान गहराई, व्यापकता से भरा हुआ है।


3) व्याकरण भाषा के विशिष्ट नियमों को सामने रखता है इसलिए वह वर्णनात्मक है, तो भाषाविज्ञान व्याख्यात्मक है।


4) व्याकरण का कार्य नियम-निर्धारण है, तो भाषाविज्ञान का कार्य भाषा परिमार्जन है।


5) व्याकरण भाषाविज्ञान का अनुगामी है।


6) व्याकरण पुराणमतवादी है, तो भाषाविज्ञान प्रगतिवादी है।


7) भाषाविज्ञान भाषा का वैज्ञानिक अध्ययन है, तो व्याकरण भाषा की रचना स्पष्ट करता है। निष्कर्षत: कहा जा सकता है कि भाषाविज्ञान और व्याकरण का पारस्परिक अत्यंत निकटतम (घनिष्ठ) संबंध है।


3) भाषाविज्ञान और समाजविज्ञान


मानव एक सामाजिक प्राणी है । भाषा विचार-विनिमय का सर्वोत्तम साधन है। भाषा आद्यन्त सामाजिकवस्तु है। मनुष्य अपनी भावनाओं, विचारों का आदान-प्रदान भाषा द्वारा करता है। भाषा समाज का दर्पण है और समाज भाषा का अनुचर है । भाषा समाज में ही उत्पन्न होती है और समाज में ही विकसित होती है।" समाज के उत्थान एवं पतन, उन्नति एवं अवनति, असभ्यावस्था एवं सभ्यावस्था आदि का सांगोपांग विवरण समाज विज्ञान में रहता है। भाषा एक सामाजिक संपत्ति है। अत: सामाजिक उत्थान-पतन के साथ-साथ


भाषा का भी उत्थान-पतन होता रहता है, क्योंकि समाज जैसे-जैसे सभ्यता के उत्तरोत्तर विकास के सोपानों पर


चढ़ता जाता है, वैसे-वैसे उनकी भाषा भी विकास की ओर अग्रसर होती है और उसकी ध्वनियों रूपों एवं अर्थों में


भी विकास एवं परिवर्तन के दर्शन होते हैं। इसी भाषा विकास को प्रथम वैदिक संस्कृत, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश,


ब्रज, अवधी, खड़ीबोली आदि में क्रमश: देखा जा सकता है। समाजशास्त्र के अध्ययन से ही भाषाविज्ञान की उन अवस्थाओं का पता चलता है, जिसमें भाषा का विकास होता है। समाजशास्त्र के किन प्रभावों से 'साँप' को कीडा और 'लाश' को मिट्टी कहते हैं? क्यों गाय 'बियाती' है, स्त्री नहीं? इन सब बातों का उत्तर समाजशास्त्र के सूक्ष्म अध्ययन से ही मिल सकता है।


समाज विज्ञान केवल सामाजिक विकास का ही बोध नहीं कराता, अपितु अन्य समाजों के प्रभाव से उत्पन्न सामाजिक रीति-नीति, आचार-विचार, बोलचाल, व्यवहार आदि का विवरण भी प्रस्तुत करता है। वह यह भी बतलाता है कि किस तरह एक विजयी एवं प्रगतिशील समाज की भाषा में प्रचलित शब्द दूसरी पराजित परतंत्र समाज की भाषा पर अपना प्रभाव डाला करते हैं और वह समाज उन्हें किस तरह सहर्ष अपनाने में गौरव का अनुभव करता है। जैसे हिंदी क्षेत्र में पहले माता-पिता, चाचा-चाची, ताऊ-ताई, मौसा-मौसी, भाई-बहन आदि शब्द परिवार में बोले जाते थे, किंतु मुस्लिम समाज के संपर्क में आते ही वालिद अम्मीजान, मियाँ-बीबी आदि शब्द प्रचलित हुए और फिर अंग्रेजी संपर्क में आते ही मम्मी-डैडी, आंटी-अंकल, पापा आदि शब्दों का प्रचार अत्यधिक मात्रा में हो गया। इय प्रकार सामाजिक विकास के साथ-साथ भाषा भी किस तरह विकसित एवं परिवर्तित होती रहती है, इसका स्पष्ट ज्ञान समाज विज्ञान से ही प्राप्त होता है।


भाषा के प्रयोग से विभिन्न शब्द आदरार्थ, (आप) सामान्य, (तुम) अनादारार्थ (तू), मूलत: समाज से ही सम्बद्ध हैं। अत: इनका अध्ययन भाषाविज्ञान समाज शास्त्र के बिना नहीं कर सकता। इसप्रकार भाषाविज्ञान के लिए समाज विज्ञान का होना नितांत आवश्यक है।


4) भाषाविज्ञान और मनोविज्ञान

भाषाविज्ञान और मनोविज्ञान का बहुत गहरा संबंध है। भाषा के माध्यम से मानव अपने भावों की अभिव्यक्ति करता है। भाव निश्चित रूप से मन और मस्तिष्क से निःसृत होते हैं। इस प्रकार भाषाविज्ञान भाषा को सुलझाने के लिए मनोविज्ञान का बहुत सहारा लेने की अपेक्षा करता है। वाक्य विज्ञान और ध्वनि विज्ञान में इनके परिवर्तनों के कारणों और दिशाओं में मनोविज्ञान से सहायता प्राप्त करनी पड़ती है। इसी प्रकार 'अर्थ ' के प्रकरण में मनोविज्ञान सहायक सिद्ध होता है। सीधे शब्दों में, भाषा के अंगों में भाव के स्तर पर प्रयोग होता है और भावों का सीधा संबंध मन और मस्तिष्क से होता है, जिनके ज्ञान के लिए मनोविज्ञान भाषा वैज्ञानिक की सहायता करता है । भाषा की उत्पत्ति, विकास एवं सीखने में, विशेष रूप से बालकों को भाषा सिखाने में मनोविज्ञान हमारीसहायता करता है। दूसरी ओर मनोविज्ञान भी अपनी गुत्थियाँ सुलझाने में भाषाविज्ञान की सहायता लेता है। उदाहरण के लिए पागलों के ऊल-जलूल वाक्यों के विश्लेषण में मनोवैज्ञानिक को भाषाविज्ञान की सहायता लेनी पड़ती है। मनोविज्ञान ने ही यह बतलाया है कि भाषा का रूप शब्दमय और विचारमय दो प्रकार का होता है। अब तो दोनों के आपसी संबंध के महत्व को ध्यान में रखकर भाषा-मनोविज्ञान (Linguistic Psychology) या मनोभाषा विज्ञान (Psycholinguistic) मनोविज्ञान की एक नई शाखा के रूप में विकसित हो गई है।


5) भाषाविज्ञान और इतिहास

इतिहास के अंतर्गत हम जातियों की गाथा, उनके विकास और न्हास का अध्ययन करते हैं। इतिहास काल विशेष से सम्बद्ध भाषा पुस्तकों और शिलालेखों आदि में पाया जाता है। ये साधन, भाषाविज्ञान के लिए सामग्री प्रदान करते हैं। यहाँ इतिहास के तीन रूपों को लेकर भाषाविज्ञान के साथ परस्पर संबंध का निरूपण किया जा रहा है


(क) राजनीतिक इतिहास


किसी अन्य देश का राज्य किसी देश पर होने से उस देश की भाषा भी प्रभावित हुए बिना नहीं रहती। भारत पर मुसलमानों एवं अंग्रेजों के राज्य होने के कारण हजारों की संख्या में फारसी और अंग्रेजी के शब्दों का हिंदी में प्रवेश इस बात का स्पष्ट प्रमाण है। इसके विपरीत अंग्रेजी आदि में भी अनेक हिंदी शब्दों का ग्रहण हुआ है। इसी प्रकार हिंदी में अरबी, तुर्की और पुर्तगाली शब्दों आदि के आगमन के कारण जानने के लिए राजनीतिक इतिहास से सामग्री प्राप्त होती है। इनसे एक-दूसरे के राजनीतिक और सांस्कृतिक संबंधों का ज्ञान प्राप्त होता है। अत: कहा जा सकता है भाषाविज्ञान और राजनीतिक इतिहास का घनिष्ठ संबंध है और दोनों ही एक दूसरे के अध्ययन में सहायता पहुंचाते हैं।


 ( ख) धार्मिक इतिहास


धर्म के रूप परिवर्तन का भी भाषा पर प्रभाव पड़ता है। भारत में हिंदी-उर्दू समस्या धर्म या सांप्रदायिकता के कारण ही है। इधर वैदिक कर्म-कांड या 'यज्ञ' आदि का लोकधर्म से समाप्त हो जाने के कारण अनेक शब्द जो .कभी प्रचलित रहे होंगे, आज अज्ञात हैं। व्यक्तिवाचक नामों को भी धर्म प्रभावित करता है, या फिर बँगला और मराठी में ब्रज भाषा शब्दों के प्रवेश का भी यही कारण हैं। धर्म के कारण ही अनेक बोलियाँ महत्त्वपूर्ण होकर भाषा बन जाती हैं। इसके उदाहरण मध्ययुगीन ब्रज एवं अवधी बोलियाँ हैं। दूसरी ओर धर्म की अनेक समस्याओं को हल करने में भाषाविज्ञान सहायक सिद्ध होता है। दो देशों के एक-दूसरे पर धार्मिक प्रभाव के अध्ययन में धर्म संबंधी शब्द बड़े सहायक सिद्ध होते हैं। इस प्रकार भाषाविज्ञान और धार्मिक इतिहास एक-दूसरे के सहायक बनकर हमारे सामने आते है।    (ग) सामाजिक इतिहास


सामाजिक परंपराओं, रूढ़ियों और व्यवस्था का प्रभाव भाषा पर पड़ता है; साथ ही, भाषा सामाजिक इतिहास पर प्रकाश डालती है। हम कह सकते हैं कि प्राचीन साहित्य में पति-विहीन स्त्री के लिए 'विधवा' शब्दका पाया जाता और पत्नीविहीन पुरुष के लिए कोई शब्द न मिलना, तत्कालीन समाज में स्त्री के लिए पक्षपातपूर्ण व्यवस्था का द्योतक है । इससे एक तथ्य सामने आता है कि विधवा के लिए पुनर्विवाह की व्यवस्था न थी किंतु पत्नी विहीन पति के लिए शब्द न मिलना पुनर्विवाह हो जाने की व्यवस्था का ही सूचक है। प्रागैतिहासिक खोजों के लिए भाषा कई-कई प्रकार से नए आयाम खोलती हैं, जैसे- भारोपीय परिवार की भाषाओं के अध्ययन के आधार पर भारोपीय मूल निवासियों के जीवन पर अच्छा प्रकाश पड़ता है। संस्कृत या अंग्रेजी में मौसी, बूआ आदि के लिए स्वतंत्र शब्द मिलते हैं, किंतु मौसा, फूफा आदि के लिए कोई शब्द न मिलना इस बात का परिचायक है कि तत्कालीन कौटुम्बिक व्यवस्था में 'मौसा', 'फूफा' आदि के लिए परिवार में विशेष स्थान प्राप्त न था। इसलिए इन शब्दों की उस समय विशेष आवश्यकता भी न थी। बाद में, आवश्यकतानुसार ये शब्द बना लिए गए हैं। इस प्रकार 'भाषाविज्ञान और इतिहास का घनिष्ठ संबंध है।


6) भाषाविज्ञान और भूगोल -


भाषाविज्ञान और भूगोल का गहरा संबंध है। भूगोल भाषाविज्ञान के लिए बड़ी मनोरंजक सामग्री प्रस्तुत करता है; जैसे - नदियों, नगरों, देशों आदि के नामों के रूप में सामग्री देना। भूगोल के आधार पर बहुत से पेड़ पौधे आदि अस्तित्व में होने के कारण अनेक नए नाम हमारे सामने आते हैं। उनके लोप हो जाने पर ये नाम भी लोप हो जाते हैं, जैसे- 'सोमलता' का नाम शायद इसीलिए जीवित भाषा में न हो। इसी प्रकार क्षेत्र के आधार पर जानवर, पक्षी, अन्न आदि के नामों का विकास होता है। क्षेत्र और उसके आकार एवं प्राकृतिक दशाएँ - नदी, पहाड़ आदि बाधाएँ भाषा के प्रसार में बाधक बनती हैं। यही कारण है कि जंगली और पहाड़ी जातियों में अनेक नवीन बोलियों का प्रसार हो जाता है। इसका कारण उनका आपस में न मिल सकना या कम मिलना है। अर्थ विचार में भी भूगोल भाषाविज्ञान की सहायता करता है। 'उष्ट्र' का अर्थ 'भैंसा' से ऊँट कैसे हो गया या 'सैंधव' का अर्थ 'नमक' ही क्यों हुआ; आदि समस्याओं पर विचार करने के लिए भूगोल की सहायता की अपेक्षा होती है। कुछ लोग उच्चारण अवयवों की विभिन्नता का कारण भौगोलिक मानते हैं, जो आधुनिक युग में अधिक उपयुक्त नहीं जान पड़ता । इधर ‘भाषा-भूगोल’ शाखा तो भूगोल के और भी निकट है और इसकी अध्ययन पद्धति भी भूगोल की पद्धति पर ही बहुत कुछ आश्रित है। तुलनात्मक अध्ययन के लिए भूगोल से पर्याप्त सामग्री प्राप्त होती है। दूसरी ओर भूगोल के प्रागैतिहासिक अध्ययन के लिए भाषाविज्ञान भी भूगोल की सहायता करता है।

इस प्रकार हम देखते हैं कि भाषाविज्ञान मानव द्वारा अविष्कृत विभिन्न शास्त्रों एवं विज्ञानों से अपने अध्ययन की सामग्री ग्रहण करता है और उन्हें प्रभावित करता है। डॉ. मनमोहन गौतम के शब्दों में, "भाषाविज्ञान का सूक्ष्म से सूक्ष्म विज्ञान, मनोविज्ञान से लेकर ठोस भौतिक विज्ञान तक से प्रत्यक्ष या परोक्ष संबंध अवश्य है। इसका एक कारण है और वह यह कि भाषा मनुष्य की भाव अथवा विचाराभिव्यक्ति की शक्ति है। वाणी मनुष्य की चेतना का प्रतीक है । अरूप भावों को शब्द अथवा ध्वनि रूप देने का श्रेय उसी को है। इसीकारण समस्त ज्ञान विज्ञान की एक मानव के मस्तिष्क तथा प्रेषणीयता उसी के द्वारा संभव है। अत: भाषा को ही अध्ययन का विषय बनाने वाले भाषाविज्ञान का संबंध सभी विज्ञानों से होना स्वाभाविक है।"

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing