Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

शिवकालीन व्यापार

 (Dr. Dhere V.D.) शिवकालीन व्यापार B.A.I Paper II History शिवकालीन व्यापार.       आपण शिवकाळाचा विचार करतो. त्या काळातील व्यापार विषयक वस्तूंचा विचार करताना तत्कालीन बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीसाठी अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, फळे, कापड, धातू, प्राणी, चैनीच्या वस्तू, नित्य वापरातील वस्तू यांचा समावेश होत असे. अन्नधान्य            यामध्ये गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, मसूर, उडीद, इत्यादी प्रकारच्या डाळी तेलबिया, दूध, साखर, सुपारी, नारळ  यांचा समावेश असे. मसाल्याचे पदार्थ              यामध्ये सुंठ,हळद, मिरची, मोहरी, कांदा, लसूण,मिरी, खोबरे, वेलदोडे, गुळ, खडीसाखर, तूप, सुवासिक तेले यांचा समावेश असे. फळे        आंबा, नारळ, काजू, सुपारी, फणस, बदाम, खजूर, कलिंगड, लिंबे इत्यादी फळांचा यात समावेश होता. कापड     महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लघुउद्योगांच्या मध्ये कापडनिर्मिती होत असे. याशिवाय गुजरात, बंगाल, उत्तर भारत येथून वेगवेगळ्या प्रकारचे कापड रेशमी, सुती, मलमली, श...

अकेली - मन्नू भंडारी

 (Dr Eknath Patil) F. Y. B. A., HINDI  , Paper No -   II,  Semester - II                अकेली -  मन्नू भंडारी  मन्नू भंडारी का जन्म 3 अप्रैल, 1931 को मध्यप्रदेश के भानपुरा गाँव में हुआ। मन्नू जी का बचपन का नाम महेन्द्रकुमारी था। घर के लोग उन्हें प्यार से मन्नू नाम से पुकारते थें। आज वही नाम हिन्दी साहित्य जगत् में रूढ और प्रसिद्ध है। मन्नू जी की उच्च शिक्षा काशी हिन्दू विश्वविद्यालय में पूर्ण हुई। उन्होंने दिल्ली विश्वविद्यालय के मिरांडा हाउस में एक कुशल मेधावी अध्यापिका के रूप में पर्याप्त ख्याति प्राप्त की। वस्तुतः साहित्य लेखन एवं अध्ययन के संस्कार उन्हें बचपन से ही प्राप्त थे। उनके पिताजी श्री सुख सम्पतराय हिन्दी पारिभाषिक कोष के निर्माता थें। साथ ही कलकत्ता में अध्यापन करते समय ही उनका संपर्क राजेन्द्र यादव जी से हुआ। तत्पश्चात् मन्नू जी का सुप्रसिद्ध साहित्यकार राजेन्द्र यादव जी के साथ सन् 1959 ई. में अन्तर्जातीय विवाह हुआ। उनका इसी तरह विवाह उन दिनों परम्परा और समाज की दृष्टि से विद्रोह ही था। दोनों में सा...

चीफ की दावत -भीष्म साहनी

 (Dr. Eknath Patil) F. Y. B. A. , HINDI  ,  Paper No - II  , Semester - II                    चीफ की दावत  -भीष्म साहनी भीष्म साहनी जी का जन्म सन 1915 ई. में रावलपिण्डी (पाकिस्तान) में हुआ। उन्होंने लाहौर के सरकारी कॉलेज से अंग्रेजी विषय लेकर एम. ए. किया। देश के विभाजन के वक्त उन्होंने काँग्रेस की रिलीफ कमिटी में काम किया और सालभर तक बम्बई में भी रहें। बाद में दिल्ली के कॉलेज में बे अंग्रेजी के वरिष्ठ प्रवक्ता पद पर काम कर रहे थे। कुल साल मास्को में उन्होंने विदेशी प्रशासन गृह में अनुवादक के रूप में कार्य किया। टॉलस्टॉय, आस्त्रावस्की आदि की रचनाओं का भी उन्होंने अनुवाद किया। कुछ सालों तक 'नई कहानियाँ' नामक कहानी पत्रिका का भी संपादन किया। प्रकाशित रचनाएँ - कहानी संग्रह - भटकती राख, भाग्यरेखा, पहला पाठ, पटरियाँ, वाडवू आदि। उपन्यास - झरोखे, कडियाँ, तमस, तमाचे आदि। भीष्म साहनी जी मानवीय संवेदनाओं के कलाकार रहे हैं। आपकी कथाओं में निम्न तथा मध्यवर्गीय परिवारों के अंतरंग चित्र बडे मार्मिक रूप में प्रस्तुत हुए हैं...

गोशाला चारा और सरपंच (व्यंग्य)

 (Dr Eknath Patil) गोशाला चारा और सरपंच (व्यंग्य) - शंकर पुणतांबेकर लेखक परिचय : आधुनिक हिंदी व्यंग्य साहित्य को बहुमुखी बनाकर आलोकित करनेवाले प्रतिभाशाली व्यंग्य लेखकों में अग्रणी डॉ. शंकर पुणतांबेकर का जन्म 26 मई, 1925 को मध्य प्रदेश के गुणा जिले में कुंभराज गाँव में हुआ। विदिशा, ग्वालियर, आगरा आदि स्थानों से एम. ए., पीएच. डी. प्राप्त करने बाद वे विदिशा (मध्यप्रदेश) तथा जलगाँव (महाराष्ट्र) में प्राध्यापक पद पर कार्यरत रहे। उन्होंने बडी सूक्ष्मता और सांकेतिकता के साथ नये सामाजिक यथार्थ और विसंगतियों को अपने व्यंग्य लेखन द्वारा वाणी दी है। 'मेरी फाँसी', प्रकाशित रचनाएँ- 'शतरंज के खिलाडी', 'दुर्घटना से दुर्घटना तक', 'कैक्टस के काँटे', 'प्रेम विवाह', 'विजिट यमराज की', 'अंगूर खट्टे नहीं है', 'पतनजली', 'एक मंत्री स्वर्गलोक में' आदि। पुरस्कार 'मुक्तिबोध', 'अहिन्दी भाषी साहित्यिक', 'अक्षर साहित्य सम्मान', 'व्यंग्य श्री', 'कला-संस्कृति समाजसेवी' आदि।   प्रस्तुत व्यंग्य रचना में गाँव...

शिवकालीन उद्योग

 शिवकालीन उद्योग B.A.I. Paper II History शिवकालीन उद्योग शिवकाळात खेडी स्वयंपूर्ण होती शेती हा मुख्य व्यवसाय होता. त्यासाठी लागणाऱ्या साधनांची उपयोग व्यवसाय ग्रामीण भागात सुरू होते. शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा हे कसबी कारागीर गावातच पूर्ण करत असत. त्या कारागिरांना मोबदला म्हणून आवश्यक ते धान्य शेतकरी आपल्या उत्पादनातून देत असत. कारू- नारू अर्थातच बलुतेदार आणि आलुतेदार हे गावाच्या बहुतांश गरजा पूर्ण करत होते पण तरीही काही आवश्यक बाबी तत्कालीन समाजाला ज्या होत्या त्या भागविण्यासाठी बाजारपेठा होत्या आणि या बाजारपेठांच्या हेतूने अनेक ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू होते हे कुटीरोद्योग तत्कालीन अर्थव्यवस्थेला हातभार लावत होते लोकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करत होते. शेती बरोबरच खेड्यात अनेक प्रकारचे उद्योगधंदे प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आर्थिक दृष्ट्या देश स्वयंपूर्ण होता त्यामुळे फारशी आयात करावी लागत नव्हती निर्यात मात्र भरपूर गोष्टींची होत होती शिव कालखंडामध्ये कापड जातो मीठ मत्स्य लाकूड काम अन्नधान्य यांचे निर्यात केली जात होती आणि या बहुतांश गोष्टींची उद्योग अस्तित्वात होते. ...

मराठे कालीन अर्थव्यवस्था

 (Dr Dhere V. D.) मराठे कालीन अर्थव्यवस्था B.A.I. Sem. II History Paper No II  मराठे कालीन अर्थव्यवस्था ( कृषी) शिवकाळाचा अभ्यास करताना आपणास तत्कालीन अर्थव्यवस्था जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या काळात अर्थव्यवस्थेचा भर बहुतांश शेतीवरच होता त्यामुळे शेती योग्य ठिकाणी गावचे वसाहत आणि शेतीचे उत्पन्न या बाबत आपणास विचार करावा लागतो. शिवकाळात लोक वस्ती करून ज्या घट्ट जमिनीवर घरे बांधून राहत त्यास पांढर किंवा गाव पांढरी असे म्हणत त्या लोकांची गुजराण ज्या शेतीवर होत असे त्या शेतीला काळी आई असे म्हणत असत. शेतीचे दोन प्रकार होते त्यास लागवडीखालील जमीन व वाजट जमीन असे म्हणत असत. शिव काळात एकूण तीन वेळा जमिनीची मोजणी करण्यात आली होती. मोजणीसाठी शिवशाही काठी हे साधन वापरले जात होते. जमिनीची प्रत व प्रतवारी करताना अवल सिम धूम व वाजत किंवा चारून असे चार प्रकार केलेले होते. शिवकालीन कृषी व्यवस्था  शेतकरी शिव काळात शेती हाच जीवनाचा प्रमुख अर्थ प्राप्तीचा मार्ग होता तसेच जमीन महसूल हा राज्यातही मुख्य स्त्रोत होता बहुतांश कृषी व्यवस्था रयतेच्या हिताची होण्यासाठी शिवाजी महाराजांनी जमीनदारांच...

पुराभिलेखागार

 पुराभिलेखागार B.A.III paper XVI  History Module I  पुराभिलेखागार प्रस्तावना प्राचीन काळी हाताने लिहिलेले लिखित मजकूर म्हणजे पुराभिलेख. आणि हे लेख लिहिलेल्या हस्तलिखितांचे दस्तावेज व पुरातन लेख जतन करून ठेवण्याची ठिकाण म्हणजे पुराभिलेखागार. पुरा म्हणजे प्राचीन किंवा पुरातन किंवा जुने आणि अभिलेख म्हणजे दस्तावेज किंवा कागदपत्र यांचे आगार म्हणजे पुराभिलेखागार. ऐतिहासिक कागदपत्रे ऐतिहासिक वस्तू जिथे एकत्रित संग्रह करून ठेवलेले असतात अशा शास्त्रीय पुराभिलेखागार असे म्हणतात याला इंग्रजी भाषेत archives असे म्हणतात.     यातील बहुतांश कागदपत्रे ही इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ही कागदपत्रे व प्रकाशित असून अस्सल व अव्वल स्वरूपाचे असतात. ही संदर्भ साधने प्राथमिक असल्याने इतिहासावर नव्याने प्रकाश टाकू शकतात. पुराभिलेखागार मध्ये खाजगी, वैयक्तिक दस्तावेज, सरकारी कागदपत्रे व इतिहासाची साधने काळजीपूर्वक व्यवस्थित जतन करुन ठेवलेली असतात. पुराभिलेखागार मधील अस्सल कागदपत्रांच्या आधारे राजकीय आर्थिक सामाजिक व धार्मिक इतिहासाची वास्तव मांडणी करता येते. दप्तर खान्या...

भावना

  राधानगरी महाविद्यालय राधानगरी बीए भाग 1 सेमेस्टर 2 पेपर क्र .2 सामान्य मानसशास्त्र टॉपिक 3 भावना 1)   व्यक्तीमधील ....................... आंदोलित अवस्था म्हणजे भावना होय क)     प्रक्षुब्ध ख)    सुखद ग)      दुःखद घ)      संथ 2)   ………………. वर्तनावर प्रभाव टाकतात क)     भावनानुभव ख)    शब्दांनुभव ग)        प्रेरणानुभव घ)      वैफल्यवस्था 3)   भावना …………….. सज्ज ठेवतात क)     कृतीसाठी ख)    धावण्यासाठी ग)      हल्ला करण्यासाठी घ)      माघार घेण्यासाठी 4)   …………………. वर्तनाला आकार देतात क)     भावना ख)    प्रेरणा ग)      वेदना घ)      चेतना 5)   भावना ……………….. मदत करतात क)     अंतरक्रीयेस ख)    संघर्षास ग)   ...